काळाची पावले ओळखून उद्योगपतींनी त्यांचे धोरण ठरवावे ! – चेतन राजहंस, सनातन संस्था

येणारा काळ भीषण आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेतांना त्याचे भान असणे आवश्यक आहे. उद्योजक राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत.

आषाढी एकादशी – पंढरपूरला होणारा भागवतभक्तांचा महासंगम

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेतच्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधक गटाने एका पंढरीच्या वारीचे आणि त्यात होणा-या रिंगणाचे चित्रीकरण केले.

ग्रहणाविषयी पसरवण्यात येत असलेले अपसमज

ग्रहण ही खगोलीय घटना आहे, हे सर्वज्ञात आहे; पण या घटनेचा वातावरण, शरिर आणि मन यांवर सूक्ष्मातून काहीच परिणाम होत नाही का ? याविषयी काहीच माहिती नसतांना बिनभोबाटपणे सामाजिक माध्यमांवर लिखाण प्रसारित करणे, याला काय म्हणावे ?

‘ओळख संतांची..’ या ‘फेसबूक लाईव्ह’ कार्यक्रमामध्ये उलगडले ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे अलौकिक कार्य !’

श्री. राजहंस यांनी श्री विठ्ठल, वारी यांविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मांडलेले शास्त्रीय ज्ञान ही उपस्थितांना अवगत केले.

‘सनातन डॉट ऑर्ग’ संकेतस्थळाच्या मल्याळम् भाषेचे तेलंगाणा चिलकूर बालाजी मंदिराचे मुख्य पुजारी सी. एस्. रंगराजन् यांच्या शुभहस्ते लोकार्पण

सनातन संस्थेच्या ‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळावरील मल्याळम् भाषेचे लोकार्पण तेलंगाणा चिलकूर बालाजी मंदिराचे मुख्य पुजारी श्री. सी.एस्. रंगराजन् यांच्या शुभहस्ते २८ जून या दिवशी ‘मंदिरांचे नियंत्रण निधर्मी सरकारच्या हातात का ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ परिसंवादामध्ये संपन्न झाले.

शिक्षकांनी साधना केल्यास सुजाण नागरिक घडवण्यात मोलाचा वाटा उचलू शकतील ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

‘सद्यःस्थितीतील तणाव आणि उपाय’ या विषयावरील ‘ऑनलाईन पत्रकार संवाद’ कार्यक्रमात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचे पत्रकारांना मार्गदर्शन

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने २७ जून या दिवशी ‘सद्यःस्थितीतील तणाव आणि उपाय’ या विषयावर पत्रकारांसाठी ‘ऑनलाईन पत्रकार संवादा’ आयोजित केला होता.

आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ३

आपत्काळात नेहमीप्रमाणे अल्पाहार किंवा भोजन बनवता न आल्यास आपल्यावर उपासमारीची वेळ ओढवू नये, यासाठी घरात आधीच पुढील टिकाऊ पदार्थ करून ठेवलेले उपयोगी पडतील.

स्थिर, मितभाषी स्वभावाचे आणि सर्वांवर पितृवत् निरपेक्ष प्रेम करणारे सद्गुरु नंदकुमार जाधव !

सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनांतर्गत साधना करत ते २६.६.२०१२ या दिवशी सनातनचे २४ वे संत झाले आणि २४.६.२०१७ या दिवशी सद्गुरुपदी झाले. सध्या ते धर्मप्रचारक म्हणून सेवा करत आहेत.

ज्ञान, भक्ती आणि कर्म या तिन्ही योगमार्गांनी वाटचाल करण्याची क्षमता असलेले एकमेवाद्वितीय सनातनचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे !

‘पू. (डॉ.) पिंगळे हे व्यवसायाने डॉक्टर असून ते नाक, कान आणि घसा यांचे तज्ञ आहेत. पूर्वाश्रमी ते वैद्यकीय व्यवसाय करत होते. त्यांनी वर्ष १९९९ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार पूर्णवेळ साधनेला आरंभ केला.