ऑनलाईन ज्ञानम् महोत्सवात हिंदु राष्ट्रविषयक विशेष परिसंवादात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग
वर्ष २०२३ मध्ये स्थापन होणारे हिंदु राष्ट्र सर्वांचे अभ्युदय करणारे राष्ट्र असेल ! – चेतन राजहंस
वर्ष २०२३ मध्ये स्थापन होणारे हिंदु राष्ट्र सर्वांचे अभ्युदय करणारे राष्ट्र असेल ! – चेतन राजहंस
संयुक्त राष्ट्रांच्या विद्यापिठांतर्गत येणार्या कॅनडामधील ‘जल, पर्यावरण आणि आरोग्य संस्थे’ने ‘कालबाह्य होत असलेले जलसाठे : नवा धोका’ या नावाने हा अहवाल सिद्ध केला आहे. या अहवालानुसार यातील अनेक धरणांचे आयुष्यमान कधीच संपले आहे किंवा आगामी काही काळात संपणार आहे.
सध्या आपत्काळास प्रारंभ झाला आहे. या आपत्काळात तरून जाण्यासाठी भगवंताची भक्ती करणे आवश्यक आहे. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून शुद्ध मनाने भक्ती म्हणजेच साधना केली पाहिजे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.
सनातनचे पनवेल येथील साधक डॉ. दीपक जोशी यांनी लॉकडाऊनच्या काळात अनेक रुग्णांना समुपदेशन करणे त्यांना धीर देणे, साधना सांगून स्थिर जीवन जगण्याची दिशा देणे आदी विशेष प्रयत्न केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
पुणे येथील श्री. विजय ग. कोटस्थाने यांनी ब्रह्मर्षि डॉ. प.वि. वर्तक यांच्याविषयी लिहिलेला लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.
‘हिंदु धर्माच्या तत्त्वाप्रमाणे जीवनपद्धती आचरली, तर चिरंतन स्थैर्य मिळेल’, असाच संदेश राज्यपाल महोदयांच्या भाषणातून व्यक्त झाला.
पाणी म्हणजे जीवन. पाण्याला स्वतःची विशिष्ट अशी एक स्मरणशक्ती असते. पाणी पितांना ज्या प्रकारचे स्वतःचे विचार असतात त्याचा प्रचंड परिणाम पाण्यावर आणि पर्यायाने स्वतःवर होतो..
समाजापर्यंत शीघ्रतेने पोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे..
उंबर वृक्षाला ‘औदुंबर’ या नावानेही संबोधतात. उंबराच्या दोन प्रकारच्या जाती आहेत. उंबर आणि काकोदुम्बर. उंबराची साल, फळे आणि काही प्रमाणात पाने यांचा औषधी वापर आहे..
श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्मादेवीचे दिव्य आगमन झाले. त्यावेळची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे, साधकांना आलेल्या अनुभूती, देवीचे भक्त श्री. पवनकुमार यजमान यांनी सेवाकेंद्र पहातांना काढलेले गौरवोद्गार आदी महत्त्वपुर्ण माहिती प्रस्तूत करत आहोत..