युद्धापेक्षा तणावामुळे अधिक प्रमाणात होत आहे भारतीय सैनिकांचा मृत्यू !
भारतीय सैन्य आतंकवादी आक्रमण किंवा पाकच्या गोळीबारात जितके सैनिक गमावत नाही, तितके सैनिक हे आत्महत्या, सहकार्यांकडून हत्या किंवा अपघात यांद्वारे गमावत आहेत.
भारतीय सैन्य आतंकवादी आक्रमण किंवा पाकच्या गोळीबारात जितके सैनिक गमावत नाही, तितके सैनिक हे आत्महत्या, सहकार्यांकडून हत्या किंवा अपघात यांद्वारे गमावत आहेत.
सनातन संस्था वतीने नुकताच दत्त जयंती निमित्त ‘ऑनलाईन’ स्वरूपात आयोजित केलेल्या सामूहिक नामजप कार्यक्रमाला समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
साधनेच्या प्रवासात स्वतःत जाणवलेले पालट आणि त्यांतून साधकांपुढे ठेवलेला आदर्श – प्रसाराला किंवा अर्पण आणण्यासाठी जातांना साधकांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्याशी प्रेमाने वागून त्यांच्या सेवेचे नियोजन करणे, सेवेमध्ये प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर प्रत्येक टप्प्यात सहभागी होणे,…
‘पूर्वीपासून मला ‘आपला जीवनपट लिहावा’, असे वाटायचे; कारण ‘ज्याच्या अंगी मोठेपण, त्यास यातना कठीण । ’ ही म्हण माझ्या जीवनप्रवासास जुळणारी आहे. या माध्यमातून कठीण परिस्थितीतही ‘गुरूंच्या कृपेने एखाद्या जिवाचा उत्कर्ष कसा साधला जातो’, हे समाजाला सांगता यावे’, असे मला वाटायचे.
अ-२ स्वयंसूचना पद्धत म्हणजेच अयोग्य प्रतिक्रियेऐवजी योग्य प्रतिक्रिया येण्यासाठीची पद्धत. प्रतिक्रिया म्हणजे प्रतिसाद ! अयोग्य प्रतिक्रिया म्हणजे अयोग्य प्रतिसाद ! अ-१ स्वयंसूचना पद्धतीप्रमाणेच अ-२ पद्धतीने स्वयंसूचना देण्याचे सूत्र आहे. – प्रसंग + योग्य दृष्टीकोन + योग्य प्रतिक्रिया (विचार किंवा कृती)
स्वयंसूचना सत्र म्हणजे काय, तर आपल्याकडून होणार्या चुका, अयोग्य कृती टाळून त्याजागी योग्य कृती काय करायच्या, याची मनाला दिशा देणे ! मनात नकारात्मक किंवा निराशेचे विचार येत असतील, तर त्याऐवजी मनाला सकारात्मक आणि आध्यात्मिक स्तरावर विचार करण्याची सवय लावणे !
अ-१ स्वयंसूचना पद्धतीचे सूत्र आहे, ‘अयोग्य कृती / विचार / भावना + योग्य दृष्टीकोन किंवा परिणाम यांची जाणीव + योग्य कृती !’ याप्रमाणे आपण स्वयंसूचना बनवण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला आपल्या मनात येणारे अयोग्य विचार, तसेच भावना यांना योग्य दिशा देता येऊ शकते.
इटलीची राजधानी रोममध्ये ख्रिस्ती नववर्षानिमित्त आतषबाजी करण्यात आल्याने सहस्रोच्या संख्येने पक्षी रस्त्यावर मरून पडल्याच्या घटनेला ४ दिवस झाले असतांनाच भारतातील काही राज्यांमध्येही अचानक पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या आल्या आहेत.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या आयुर्वेद शाखेच्या वतीने ठिकठिकाणी औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी शेती करण्याचा अनुभव असलेले आणि शारीरिक सेवा करू शकणारे यांची आवश्यकता आहे..
अ-१ स्वयंसूचना पद्धतीचे साधारण ३ टप्पे आहेत. ते म्हणजे अयोग्य कृती, त्यानंतर योग्य दृष्टीकोन किंवा त्या चुकीमुळे होणारा परिणाम आणि तिसरा टप्पा म्हणजे योग्य कृती !