महिलांचा उत्कर्ष !
‘स्त्री’ ही भगवंताने निर्मिलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे. आपल्या गर्भात एका जिवाची जपणूक करून पुढील पिढी निर्माण करणे आणि अखिल मानववंश पुढे चालू ठेवणे यांसारखे उदात्त कार्य करण्याची क्षमता स्त्रियांमध्ये उपजतच असते. ‘.
‘स्त्री’ ही भगवंताने निर्मिलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे. आपल्या गर्भात एका जिवाची जपणूक करून पुढील पिढी निर्माण करणे आणि अखिल मानववंश पुढे चालू ठेवणे यांसारखे उदात्त कार्य करण्याची क्षमता स्त्रियांमध्ये उपजतच असते. ‘.
पुरोगाम्यांना गरिबांचा एवढा कळवळा आहे, तर त्यांनी या तरुणांना आतापर्यंत रोजगार मिळवून द्यायला हवा होता.
सध्या नास्तिकतावाद्यांची चलती आहे. ते कोरोनाच्या खांद्यावरून हिंदु धर्माला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडू इच्छित नाहीत.
ग्रहण ही खगोलीय घटना आहे, हे सर्वज्ञात आहे; पण या घटनेचा वातावरण, शरिर आणि मन यांवर सूक्ष्मातून काहीच परिणाम होत नाही का ? याविषयी काहीच माहिती नसतांना बिनभोबाटपणे सामाजिक माध्यमांवर लिखाण प्रसारित करणे, याला काय म्हणावे ?
पुरोगामी मंडळींकडून हिंदूंच्या अन्य सणांप्रमाणे श्राद्धपक्षाच्या संदर्भात हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करून हिंदूंना धर्माचरणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो.
उत्तर भारतातील अनेक हिंदीभाषी संत-कवींनी भगवान् श्रीकृष्ण आणि राधा यांच्याविषयी श्रृंगाररसपूर्ण काव्यरचना केल्या. त्यानंतर हिंदी आणि अन्य भाषेतील कवींनीही अशा प्रकारची अनेकानेक गीते रचली.
दुर्जनतेच्या नाशाचे प्रतिक म्हणून प्रतीवर्षी भारतातील अनेक भागांत शेकडो वर्षांपासून रावणदहन करण्याची परंपरा निर्विवादपणे चालू आहे.
२० ऑगस्ट या दिवशी अंनिस आणि तत्सम संघटना, तसेच पुरोगामी यांच्याकडून वैज्ञानिक दृष्टीकोन दिन साजरा करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर १९ ऑगस्ट या दिवशी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात उपस्थित सर्वच वक्त्यांनी टीका आणि बुद्धीभेद करणारी मते मांडली.
श्रीगणेशाला फुले, फळे आणि नैवेद्य अर्पण करण्यामागचे शास्त्र अन् त्याचे आध्यात्मिक लाभ न जाणता शास्त्रविसंगत आवाहन केल्यामुळे धर्माची हानी होते आणि पापही लागते. ही हानी टाळण्यासाठी आणि धर्मशास्त्रानुसार प्रत्येक कृती होण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेणे अपरिहार्य आहे ! – संपादक
नालासोपारा येथील प्रकरणाशी दुरान्वये संबंध नसतांना सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची छायाचित्रे वृत्तामध्ये सातत्याने दाखवून त्यांची आणि सनातन संस्थेची अपकीर्ती करण्याचा अश्लाघ्य प्रकार या वृत्ताद्वारे करण्यात आला.