इतिहासाच्या विकृतीकरणाविरुद्ध निरपेक्ष भावाने लढा देणारे चंदीगड येथील नीरज अत्री यांनी गाठला ६१ टक्के आध्यात्मिक स्तर !

सत्काराला उत्तर देतांना श्री. अत्री अत्यंत नम्रपणे म्हणाले की, मी काही फार मोठे कार्य केलेले नाही. मी माझे कर्तव्य केले. ‘येणार्‍या पिढीला खरा इतिहास कळावा आणि त्यांची सध्या चालू असलेली दिशाभूल थांबावी’, असे मला वाटत होते.

स्वतः निखळ आनंद अनुभवत इतरांवर चैतन्यमय मधुर वाणीने आनंदाची उधळण करणार्‍या सनातनच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी (वय ९३ वर्षे) !

देवद आश्रमात वास्तव्यास असणार्‍या सनातनच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी यांचा चैतन्यमय सत्संग प्रतिदिन एक घंटा लाभला. त्या सतत आनंदी असतात. त्यांची चैतन्यमय आणि मधुर वाणी त्यांच्या संपर्कात येणार्‍यांना मोहून टाकते आणि आनंदाची उधळण करते.

आरंभीपासूनच अवतारत्वाच्या विविध कला दर्शवणारे; परंतु अवतारत्व सुस्पष्ट होऊ न देणारे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले !

वास्तविक आरंभापासूनच परात्पर गुरूंच्या प्रत्येक कृतीतून, विचारातून आणि ध्येयाच्या वाटचालीतून अवतारत्वाचे दर्शन घडत होते; परंतु त्यांनी आपले अवतारत्व साधकांना कधीच सुस्पष्ट होऊ दिले नाही. साधकांना येणार्या विविध अनुभूतींमधून साधकांना ते जाणवतही होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आजरा (जिल्हा कोल्हापूर) येथील ह.भ.प. तुळशीराम महाराज पोखरकर यांनी दिलेला संदेश !

असे सर्वगुणसंपन्न असलेले परमपूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले) कृष्णरूपात सर्व कार्य पूर्ण करत आहेत. धृतराष्ट्र, दुर्योधन, शिशुपाल, जरासंध यांना जसा श्रीकृष्ण कळला नाही, तसे आता सुद्धा समाजात धृतराष्ट्र, दुर्योधन आहेत, त्यांना कृष्ण कसा कळेल ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात ते बसलेल्या सिंहासनातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात त्यांनी बसण्यासाठी वापरलेल्या सिंहासनातून प्रक्षेपित होणार्याय स्पंदनांचा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्.’ या उपकरणाच्या साहाय्याने गोव्यातील सनातन आश्रमात चाचण्या घेण्यात आल्या.

परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांना आणखी ३३ वर्षांहून अधिक दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना !

परात्पर गुरुदेव डॉ. जयंत आठवले महाराज यांना त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा ! हिंदुस्थानाला ‘हिंदु राष्ट्रा’त पालटण्यासाठी युवकांना आपल्याकडून प्रेरणा मिळो !

मंगळुरु येथील देवीभक्त सिद्धपुरुष श्री. राजेश शेट यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांचे कार्य यांविषयी काढलेले गौरवोद्गार !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९१ मधे ‘सनातन संस्था’ या एकमेवाद्वितीय अशा आध्यात्मिक संस्थेची स्थापना केली. ते स्वतः उच्चशिक्षित आणि सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या पुणे येथील पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ८४ वर्षे) !

वैशाख कृष्ण पक्ष दशमी (२१.५.२०१७) या दिवशी पुणे येथील सनातनच्या ४८ व्या संत पू. निर्मला दातेआजी यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांची नात सौ. पूर्वा कुलकर्णी आणि सून सौ. ज्योती दाते यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

‘न भूतो न भविष्यति’ असा प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवाचा अपूर्व सोहळा आयोजित करून त्यांना प्रसन्न करणारे शिष्योत्तम परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले !

९ फेब्रुवारी १९९५ या दिवशी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृत महोत्सवाचा सोहळा इंदूर येथे आयोजित केला होता.

ग्रंथसेवेच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे घडलेले गुणदर्शन

परात्पर गुरु पदावर पोचलेल्या महान विभूतीचे सूक्ष्मातून एवढे प्रचंड कार्य चालू असतांना त्या विभूतीला खरं तर स्थूलातून कार्य करण्याची काहीच आवश्यकता नसते. मात्र परात्पर गुरु डॉक्टर स्वतःच्या आचरणातूनही साधकांपुढे आदर्श निर्माण करत आहेत !