आतंकवादी आणि पाकिस्तान यांना धडा शिकवा !
उरी, पठाणकोट आणि पुलवामा यांसारख्या आतंकवादी आक्रमणांना कठोर उत्तर दिल्यानंतरही आतंकवादी आक्रमणे थांबलेली नाहीत, हे नुकत्याच पहलगाममध्ये झालेल्या आक्रमणानंतर स्पष्ट झालेले आहे.
उरी, पठाणकोट आणि पुलवामा यांसारख्या आतंकवादी आक्रमणांना कठोर उत्तर दिल्यानंतरही आतंकवादी आक्रमणे थांबलेली नाहीत, हे नुकत्याच पहलगाममध्ये झालेल्या आक्रमणानंतर स्पष्ट झालेले आहे.
श्रीरामनवमीला श्रीरामतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटीने अधिक कार्यरत असते. याचा लाभ घेण्यासाठी पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने श्रीरामनवमी सामूहिक नामजप आणि प्रवचन आयोजित करण्यात आले होते.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानमासाची सांगता होणार आहे. यानिमित्त २९ मार्च या दिवशी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
देहली येथील भारत मंडपम् येथे ‘जागतिक पुस्तक मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या पुस्तक मेळ्याचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले.
इंदूर (मध्यप्रदेश) – येथील दसरा मैदानावर ‘तरुण जत्रे’चे (‘फूड फेस्टिव्हल’चे) आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म, धर्मजागृती आणि राष्ट्ररक्षण या विषयांवरील ग्रंथ प्रदर्शन, तसेच हिंदु धर्म संस्कृतीविषयी वैज्ञानिक माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.
धर्मशिक्षणाअभावी हिंदू पाश्चिमात्य विकृतीच्या आहारी जात आहेत. महिला धर्मपालन करत नसल्याने त्यांना अत्याचारांना सामोरे जावे लागते. तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान जोपासणे आवश्यक आहे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.
कलियुगात प्रत्येक जण आनंद मिळवण्यासाठी धडपडतो; मात्र आज प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात विविध त्रासांना सामोरे जावे लागते. या त्रासातून बाहेर पडण्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे आणि आपल्या कुलदेवीचा नामजप केल्यास प्रारब्ध सुसह्य होण्यास साहाय्य होते….
सध्या मनुष्याचे जीवन तणावपूर्ण आणि धावपळीचे झाले आहे. तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगायचे असेल, तर साधनेविना तरणोपाय नाही, असे मार्गदर्शन सनातनच्या धर्मप्रचारक सद़्गुरु स्वाती खाडये यांनी केले.
लहान वयातच मुलांवर योग्य संस्कार करणे अत्यंत आवश्यक असून या संस्कारांमुळे केवळ त्यांनाच नव्हे, तर पुढे त्यांच्या कुटुंबियांनाही चिरंतन आनंद मिळेल. शाळेतील शिक्षणामुळे एकवेळ पैसा कमवण्याचा मार्ग मिळेल; पण धर्माचरण आणि योग्य संस्कार यांमुळे त्यांच्या भावी आयुष्याचा पाया पक्का होईल….
या वेळी आधुनिक वैद्या ज्योती काळे म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्ती आनंद मिळवण्यासाठी धडपड करत असते. हा आनंद मिळवण्यासाठी कलियुगात नामसाधना हा सोपा मार्ग आहे. नामामुळे प्रारब्ध नष्ट होते.