पुण्यात ‘सीजेपी आंदोलनात अर्बन नक्षलवाद’ या विषयावर परिसंवाद पार पडला
भारत हा अत्यंत मुक्त विचारांचा देश आहे; मात्र डावी विचारधारा आपल्या प्रगतीत अडथळे आणत आहे. ‘अवॉर्ड वापसी गँंग’, नर्मदा बचाव आंदोलन आणि शेतकरी आंदोलन सारख्या घटनांमुळे देशाच्या विकासाची कामे दशकानुदशके रखडली गेली- अधिवक्ता सत्येंद्र मुळे, मुंबई उच्च न्यायालय
