आतंकवादी आणि पाकिस्तान यांना धडा शिकवा !
उरी, पठाणकोट आणि पुलवामा यांसारख्या आतंकवादी आक्रमणांना कठोर उत्तर दिल्यानंतरही आतंकवादी आक्रमणे थांबलेली नाहीत, हे नुकत्याच पहलगाममध्ये झालेल्या आक्रमणानंतर स्पष्ट झालेले आहे.
उरी, पठाणकोट आणि पुलवामा यांसारख्या आतंकवादी आक्रमणांना कठोर उत्तर दिल्यानंतरही आतंकवादी आक्रमणे थांबलेली नाहीत, हे नुकत्याच पहलगाममध्ये झालेल्या आक्रमणानंतर स्पष्ट झालेले आहे.
लहान वयातच मुलांवर योग्य संस्कार करणे अत्यंत आवश्यक असून या संस्कारांमुळे केवळ त्यांनाच नव्हे, तर पुढे त्यांच्या कुटुंबियांनाही चिरंतन आनंद मिळेल. शाळेतील शिक्षणामुळे एकवेळ पैसा कमवण्याचा मार्ग मिळेल; पण धर्माचरण आणि योग्य संस्कार यांमुळे त्यांच्या भावी आयुष्याचा पाया पक्का होईल….
काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनानंतरही ते स्वतःच्या देशात निर्वासित म्हणून रहात आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आमची मागणी आहे की, निर्वासित काश्मिरी हिंदूंसाठी जम्मू-काश्मीरमध्ये ‘पनून कश्मीर’ (आपले काश्मीर) नावाचा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनवण्यात यावा.
वसंत पंचमी, म्हणजे सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा प्रकटदिन ! अशा या शुभदिनी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात २ फेब्रुवारी २०२५ या दिवशी ‘आयुष्य होम’ आणि ‘देवी होम’ पार पडला.
हिंदु धर्म नष्ट करण्यासाठी ‘अर्बन नक्षलवाद्यांचे’ मोठे षड्यंत्र चालू आहे. हे अर्बन नक्षलवादी शिक्षण, प्रशासन, साहित्य, प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून हिंदु धर्म नष्ट करू पहात आहेत.
भारताचे इस्लामीकरण करण्यासाठी ‘हलाल उत्पादने’ प्रत्येकाच्या घरात पोचली आहेत. ‘जमियत उलेमा ए हिंद’ ही संघटना हलाल प्रमाणपत्र देत आहे. ‘जमियत उलेमा ए हिंद’ ही संघटना अतिरेक्यांना न्यायालयीन साहाय्य करत आहे. त्यामुळे दीपावली निमित्त हलाल उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा निर्धार करूया, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाड्ये यांनी केले.
गेल्या काही दिवसांपासून काही राजकारण्यांकडून सनातन धर्मावर अश्लाघ्य टीका होत आहे.
हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी आध्यात्मिक बळ लागेल आणि ते साधनेद्वारेच प्राप्त होईल. समष्टी साधना करण्यासाठी आवश्यक बळ व्यष्टी साधनेने प्राप्त होईल आणि आध्यात्मिक स्तरावर केलेल्या राष्ट्रसेवेतून ईश्वरप्राप्ती करता येईल.
‘भारत हिंदु राष्ट्र घोषित होऊ नये आणि भारताची प्रगती होऊ नये’, यासाठी देशविरोधी शक्ती कार्यरत आहे. ‘बीबीसी’ हा त्यांचा चेहरा आहे.
या प्रदर्शनामध्ये शास्त्रोक्त भाषेत लिहिलेले अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म, आयुर्वेद, धर्माचरण इत्यादी विषयांवरील ग्रंथ ठेवण्यात आले होते. तसेच मराठी भाषेवरील अद्वितीय ग्रंथही या प्रदर्शनात उपलब्ध होते.