प.पू. गगनगिरी महाराज यांचे आध्यात्मिक सामर्थ्य आणि त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले अन् साधक यांच्याप्रतीचा आदरभाव !

आश्रमात एकदा महाप्रसाद सिद्ध झाल्यानंतर शांत केलेला अग्नी पुढील महाप्रसाद करण्याच्या वेळेपर्यंत प्रज्वलित न करण्याचा नियम होता. प.पू. गगनगिरी महाराज यांनी सनातनच्या साधकांसाठी हा नियम मोडून साजूक तुपातील शिरा करायला सांगितल्याचे ऐकून त्यांच्या भक्तांना (आश्रम व्यवस्थापकांना) पुष्कळ आश्चर्य वाटले.

स्वामी विवेकानंद

प्रस्तुत लेखात आपण स्वामी विवेकानंदांनी केलीली गुरुसेवा, गुरुंप्रती असलेला त्यांचा भाव, गुरुकृपेचे महत्त्व अन् स्वामींना गुरुकृपेमुळे समष्टीसमवेत व्यष्टी ध्येयपूर्ती कशी झाली याचे विवेचन करण्यात आले आहे.

थिऑसॉफिस्टांच्या हिंदुविरोधी प्रवृत्तीविषयी पोटतिडकीने बोलणारे स्वामी विवेकानंद !

इंग्लंडमधील आणि अमेरिकेतील माझ्या अल्पशा कार्यास ‘थिऑसॉफिस्ट’ लोकांनी साहाय्य केले, असे वृत्त सगळीकडे पसरवण्यात येत आहे. तुम्हाला हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे की, ही बातमी सर्वस्वी असत्य आहे, पूर्णपणे चुकीची आहे – स्वामी विवेकानंद

दक्षिण भारतात हिंदु संस्कृती टिकवून ठेवण्याचे मोलाचे कार्य करणारे विजयनगर साम्राज्य !

पावसाळ्यामध्ये पचनशक्ती मंद असते. खाल्लेले पचले नाही की, रोग होतात. तसे होऊ नये म्हणून भूक लागल्यावरच जेवावे, म्हणजे जेवलेल्या अन्नाचे नीट पचन होते. भूक लागली नसेल, तर शक्य असल्यास उपवास करावा किंवा अत्यंत अल्प प्रमाणात खावे.

श्री दत्ताच्या चित्रातील त्रिदेवांची कांती भिन्न असणे आणि एकसारखी असणे यांमागील, तसेच श्री दत्ताची मूर्ती ‘त्रिमुखी आणि एकमुखी’ असण्यामागील आध्यात्मिक कारणे !

श्री दत्ताच्या अनेक मंदिरांमध्ये श्री दत्ताची मूर्ती ‘त्रिमुखी’ असते. पुण्याजवळील ‘नारायणपूर’ येथे श्री दत्ताची एकमुखी मूर्ती आहे.

हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यास राजकारणी आणि लोकप्रतिनिधी नव्हे, तर संतच सक्षम असणे !

संतांनी सर्वस्वाचा त्याग केलेला असतो. ‘सर्व ईश्वराचेच आहे’, असा त्यांचा भाव असतो. त्यामुळे त्यांच्याकडून हिंदु राष्ट्राची स्थापना व्हायला साहाय्य मिळते.

महर्षि अरविंद यांचा भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीकार्यातील सहभाग !

समर्थ रामदास स्वामी, जोसेफ मॅझिनी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तरुण राष्ट्रसेवकांच्या जशा संघटना निर्माण केल्या, त्याप्रमाणे अरविंदांनी भवानी मंदिर या संघटनेचे विचार-आचार-राष्ट्रकार्य यासाठी एक संहिता निर्माण केली.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी स्थापन केलेले शेवगाव येथील जागृत दत्तमंदिर !

गाभार्‍यातील प्रसन्न, बोलकी, निरागस आणि वात्सल्यमय तेजस्वी मूर्ती योगतज्ञ दादाजींनी स्वत: जयपूर येथे जाऊन बनवून आणली आहे. २४.५.२००६ या दिवशी त्यांच्या हस्तस्पर्शाने दत्तमूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा मंगलमय वातावरणात झाला होता.

श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथील आद्य दत्तपीठ : वरद दत्तात्रेय मंदिर !

‘महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथे गोदावरीच्या पात्रात श्री पांचाळेश्वर मंदिर आहे. श्री नृसिंह सरस्वती यांनी गुरुचरित्रात या स्थळाचा उल्लेख केलेला आहे. ‘येथे श्री दत्तगुरु प्रतिदिन दुपारच्या भोजनासाठी सूक्ष्मातून येतात’, असे या क्षेत्राचे माहात्म्य आहे.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेली संस्कारित दत्तमूर्ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांसाठी वापरल्यानंतर त्या दत्तमूर्तीवर झालेला परिणाम

‘दत्तमूर्तीचा उपयोग परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांसाठी (मूर्तीला स्पर्श करून मंत्रपठण करणे) करण्यापूर्वी आणि केल्यानंतर तिच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करणे’, हा या चाचणीचा उद्देश होता.