जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन झाल्याचे तत्कालीन संदर्भ !

वायू आणि अग्नी ज्याप्रमाणे एकत्र आल्यावर वनांनाही भस्म करून टाकतात, त्याप्रमाणे ब्राह्मण अन् क्षत्रिय एकत्र आले, तर शत्रूंना नष्ट करतील. याच कारणाने हिंदु धर्मविध्वंसक संघटना या ब्राह्मणांना लक्ष्य करून ‘संत तुकाराम महाराजांचा खून ब्राह्मणांनी केला’, असा अपप्रचार करत आहेत.

हिंदु धर्मातील विविधांगी विचार जाणून न घेता त्यावर टीका करणार्‍यांचा कैवार घेणार्‍या पुरोगाम्यांचे ढोंग !

‘सध्या हिंदु धर्म हा स्वत:ला अत्याधुनिक समजणार्‍यांचा अर्थात् पुरोगाम्यांचा छद्मद्वेषाचा विषय झाला आहे. छद्म म्हणजे लपून, छपून, आडूनपाडून एखादी गोष्ट करणे. उघडपणे हिंदुद्वेष न करण्याची या लोकांची काही सोयीस्कर कारणे आहेत. त्यांची (तथाकथित) पुरोगामित्वाची झूल हे त्यातले एक कारण आहे. इकडे सर्वधर्मसमभावाच्या गप्पा मारायच्या आणि मूठभर मियाँच्या हातभर दाढ्या कुरवाळत हिंदु धर्म कसा मागास आणि … Read more

मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्रांची कुंडली

ज्योतिषशास्त्रानुसार प्रभु श्रीरामाच्या कुंडलीचा अभ्यास संक्षिप्त स्वरूपात देत आहे. प्रभु श्रीरामाच्या कुंडलीविषयी अनेक मते असल्याने भिन्न कुंडल्या आहेत. प्रभु रामचंद्रांची अभ्यासण्यासाठी घेतलेली कुंडली महाराष्ट्राचा कुंडली-संग्रह (लेखक म.दा. भट, व.दा. भट) या ग्रंथातून घेतली आहे.

युरोपमधील अत्याधुनिक वैज्ञानिक संशोधन संस्थेसमोरील नटराजाच्या मूर्तीमुळे उलगडलेले अणूरेणूंचे तांडव !

सर्न येथील प्रयोगशाळेत ‘देवकणां’चे (गॉड्स पार्टिकल) अस्तित्व सिद्ध झाले आहे. या देवकणांच्या अस्तित्वामधूनच निर्मिती, स्थिती आणि लय यांचा स्रोत एकच आहे, असे संकेत मिळत आहेत. हेच सूत्र मोठ्या कलात्मक रितीने या नटराजाच्या मूर्तीतून प्रकट होते.

प.पू. गगनगिरी महाराज यांचे आध्यात्मिक सामर्थ्य आणि त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले अन् साधक यांच्याप्रतीचा आदरभाव !

आश्रमात एकदा महाप्रसाद सिद्ध झाल्यानंतर शांत केलेला अग्नी पुढील महाप्रसाद करण्याच्या वेळेपर्यंत प्रज्वलित न करण्याचा नियम होता. प.पू. गगनगिरी महाराज यांनी सनातनच्या साधकांसाठी हा नियम मोडून साजूक तुपातील शिरा करायला सांगितल्याचे ऐकून त्यांच्या भक्तांना (आश्रम व्यवस्थापकांना) पुष्कळ आश्चर्य वाटले.

स्वामी विवेकानंद

प्रस्तुत लेखात आपण स्वामी विवेकानंदांनी केलीली गुरुसेवा, गुरुंप्रती असलेला त्यांचा भाव, गुरुकृपेचे महत्त्व अन् स्वामींना गुरुकृपेमुळे समष्टीसमवेत व्यष्टी ध्येयपूर्ती कशी झाली याचे विवेचन करण्यात आले आहे.

थिऑसॉफिस्टांच्या हिंदुविरोधी प्रवृत्तीविषयी पोटतिडकीने बोलणारे स्वामी विवेकानंद !

इंग्लंडमधील आणि अमेरिकेतील माझ्या अल्पशा कार्यास ‘थिऑसॉफिस्ट’ लोकांनी साहाय्य केले, असे वृत्त सगळीकडे पसरवण्यात येत आहे. तुम्हाला हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे की, ही बातमी सर्वस्वी असत्य आहे, पूर्णपणे चुकीची आहे – स्वामी विवेकानंद

दक्षिण भारतात हिंदु संस्कृती टिकवून ठेवण्याचे मोलाचे कार्य करणारे विजयनगर साम्राज्य !

पावसाळ्यामध्ये पचनशक्ती मंद असते. खाल्लेले पचले नाही की, रोग होतात. तसे होऊ नये म्हणून भूक लागल्यावरच जेवावे, म्हणजे जेवलेल्या अन्नाचे नीट पचन होते. भूक लागली नसेल, तर शक्य असल्यास उपवास करावा किंवा अत्यंत अल्प प्रमाणात खावे.

श्री दत्ताच्या चित्रातील त्रिदेवांची कांती भिन्न असणे आणि एकसारखी असणे यांमागील, तसेच श्री दत्ताची मूर्ती ‘त्रिमुखी आणि एकमुखी’ असण्यामागील आध्यात्मिक कारणे !

श्री दत्ताच्या अनेक मंदिरांमध्ये श्री दत्ताची मूर्ती ‘त्रिमुखी’ असते. पुण्याजवळील ‘नारायणपूर’ येथे श्री दत्ताची एकमुखी मूर्ती आहे.

हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यास राजकारणी आणि लोकप्रतिनिधी नव्हे, तर संतच सक्षम असणे !

संतांनी सर्वस्वाचा त्याग केलेला असतो. ‘सर्व ईश्वराचेच आहे’, असा त्यांचा भाव असतो. त्यामुळे त्यांच्याकडून हिंदु राष्ट्राची स्थापना व्हायला साहाय्य मिळते.