हिंदूंचा अलौकिक ग्रंथ ‘भगवद्गीते’चे महत्त्व !

गीतेचे महत्त्व प्राचीन काळापासून तो आजतागायत अबाधित आहे. भारतातल्याच नव्हे; तर सर्व देशांतल्या विचारवंतांना तिच्याविषयी आदर आणि आस्था वाटत आली आहे. भारतातील सर्व भाषांमध्ये गीतेची भाषांतरे झाली असून गीतेवर अनेक ग्रंथही लिहिले गेले आहेत.

ज्ञानेश्वरादी भावंडांचा ब्राह्मणांनी छळ केला, हे धादांत खोटे ! – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरादी भावंडांना अन्नच नव्हे, पाणीही मिळू दिले नाही. त्यांचा भयानक छळ केला. त्याचे अगदी पुसटसे प्रतिबिंबही ज्ञानेश्वरी अथवा त्यांच्या अभंगादी वाङ्मयात का उमटले नाही ?

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेली भजने

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेली चैतन्यमयी भजने आता आपण ऐकूया !

प्राचीन भारतीय ज्ञानपिठे

प्राचीन भारत हा शिक्षण क्षेत्रात अग्रेसर होता. भारतीय शिक्षणपद्धत जगमान्य होती. आजसारखी तरुण पिढी तेव्हा उच्च शिक्षण घेण्यास विदेशात तर जात नव्हतीच, उलट विदेशातून असंख्य जिज्ञासू ज्ञानार्जन करण्यासाठी भारतीय विद्यापिठांत येत.

अंगारक चतुर्थीचे माहात्म्य !

श्री गणेशाच्या उपासकांमध्ये अंगारक चतुर्थीला अधिक महत्त्व असते. त्या दृष्टीने आज अंगारक चतुर्थीचे माहात्म्य सांगणारी पूर्वी घडलेली एका गणेशभक्ताची कथा येथे देत आहोत.

साधी राहणी असणारे, जगाला नामस्मरणाची शिकवण देणारे आणि अनेक सिद्ध पुरुषांचे दर्शन झालेले नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील थोर संत प.पू. काणे महाराज !

परम श्रद्धेय पूजनीय श्री काणे महाराज (गोळ्या वाटणारे बाबा) यांनी २२.१०.२०१७ या दिवशी पहाटे ५ वाजता देहत्याग केला. त्यानिमित्त प.पू. महाराजांच्या चरणपादुकांचे दर्शन, भजन आणि भंडारा ४.११.२०१७ या दिवशी वारुळवाडी (नारायणगाव, जिल्हा पुणे) येथे आयोजित करण्यात आला आहे.

प.पू. भगवानदास महाराज, त्यांच्या धर्मपत्नी प.पू. रुक्मिणीबाई आणि पुत्र प.पू. दास महाराज यांचा साधनाप्रवास !

सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे अनेक संतांची तपोभूमी ! कणकवलीचे प.पू. भालचंद्र महाराज, पिंगुळीचे प.पू. राऊळ महाराज, माणगावचे प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी, हे सर्व सिंधुदुर्गातील संत आहेत.

ब्रह्मांडातील स्पंदने गायीमध्ये आहेत ! – प.पू. देवबाबा

भगवान श्रीकृष्णाने गोमातेचे पूजन केले. यावरून गोमातेचे स्थान कुठे आहे, हे विचार करण्यासारखे आहे. ब्रह्मांडातील स्पंदने गायीमध्ये आहेत, असे प्रतिपादन कर्नाटक येथील शक्तीदर्शन योगाश्रमाचे प.पू. देवबाबा यांनी येथे आयोजित कार्यक्रमात केले.

देवशिल्पी विश्‍वकर्मा यांनी दीड लाख वर्षांपूर्वी निर्माण केलेले औरंगाबाद (बिहार) येथील देव सूर्य मंदिर !

बिहार राज्यात औरंगाबाद येथे असलेले देव सूर्य मंदिर वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. साक्षात् विश्वकर्म्याने एका रात्रीत हे मंदिर उभारले असल्याचे मानले जाते.