ज्योतिषपीठ शंकराचार्य विवाद आणि त्यावरील संभाव्य उपाय !
ज्योतिषपीठ रिक्त रहाणे, हे धर्मासाठी घातक आहे. सध्याच्या वादामुळे हिंदु समाजामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे, जी धर्माच्या एकात्मतेसाठी मारक ठरू शकते.
ज्योतिषपीठ रिक्त रहाणे, हे धर्मासाठी घातक आहे. सध्याच्या वादामुळे हिंदु समाजामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे, जी धर्माच्या एकात्मतेसाठी मारक ठरू शकते.
प्रत्येक स्त्रीच्या अंतःकरणात एक शक्ती विराजमान असते, जी साक्षात् दुर्गादेवीचे (जगतपालिकेचे) स्वरूप आहे; मात्र या शक्तीची जाणीव आपल्याला ‘साधना’ केल्यावरच होते. साधना, म्हणजे मन, बुद्धी आणि शरीर यांची शुद्धी होय. साधनेने आपण मुलांवर चांगले संस्कार करू शकतो.
गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते.
‘गुरु ग्रह एका राशीत साधारण १३ मास रहातो. या १३ मासांच्या मध्यावर असलेल्या २ मासांमध्ये गुरु ग्रहाचे अधिक परिणामकारक फळ मिळते. १.५.२०२४ या दिवशी गुरु हा ग्रह ‘वृषभ’ राशीत, तर १४.५.२०२५ या दिवशी तो ‘मिथुन’ राशीत प्रवेश करेल.
अखंड शाळीग्राम शिळेत बनवण्यात आलेल्या ५ मूर्ती हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये मध्यभागी श्रीराम, डावीकडे सीतामाता, उजवीकडे लक्ष्मण, तर एका बाजूला भरत आणि दुसर्या बाजूला शत्रुघ्न यांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती पाहूनच भाविकांचा भाव जागृत होतो.
श्री विठ्ठलाप्रती निस्सीम भक्ती आणि पराकोटीचा भाव असणाऱ्या संत सखुबाई कायमच्या अजरामर झाल्या. संत सखुबाई भगवद़्भक्तीत सदैव लीन असत.
२१ ऑक्टोबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘महालक्ष्मी, मुंबई; शिवनेरीची शिवाई, जिल्हा पुणे; प्रतापगडाची भवानीमाता, जिल्हा सातारा; श्री तुळजाभवानी, जिल्हा धाराशिव..
‘नवरात्रीच्या काळामध्ये देवीची उपासना प्रामुख्याने करतात. आदिशक्ती माता दुर्गेची दहा रूपे ‘श्री दश महाविद्या’ या नावाने सर्वांनाच परिचित आहेत. ही सर्व पार्वती देवीची १० रूपे आहेत. ती तिच्या १० पैलूंचा, म्हणजे वैशिष्ट्यांचा (कार्यांचा) समूह आहे.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील परंपरांचे अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गणेशोत्सवात अग्रपूजेचा मान ‘कसबा गणपति’ला लाभला आहे.
हे भव्य मंदिर पहातांना ‘त्या काळी एका पर्वतावर एवढे मोठे दगड नेऊन मंदिर कसे बांधले असेल ?’, याची कल्पनाही करवत नाही. खरेच, आपले महान पूर्वज, दैवी आणि धर्मशास्त्रसंपन्न शिल्पकार अन् त्यांना राजाश्रय देणारे राजे यांना आमचा कोटीशः प्रणाम !