ज्ञानेश्वरादी भावंडांचा ब्राह्मणांनी छळ केला, हे धादांत खोटे ! – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरादी भावंडांना अन्नच नव्हे, पाणीही मिळू दिले नाही. त्यांचा भयानक छळ केला. त्याचे अगदी पुसटसे प्रतिबिंबही ज्ञानेश्वरी अथवा त्यांच्या अभंगादी वाङ्मयात का उमटले नाही ?