भारतीय संस्कृतीतील प्रतीक पूजा
प्रतिके ही मौनाचीच महापूजा आहे. प्रतिकांची पूजा म्हणजे भाषेविना भाव, भावना, श्रद्धा, निष्ठा, विश्वास व्यक्त करण्याची महान जीवनकलाच आहे.
प्रतिके ही मौनाचीच महापूजा आहे. प्रतिकांची पूजा म्हणजे भाषेविना भाव, भावना, श्रद्धा, निष्ठा, विश्वास व्यक्त करण्याची महान जीवनकलाच आहे.
‘सध्या कोरोना विषाणूंमुळे संपूर्ण जगात उलथापालथ चालू आहे. या विषाणूने सर्वांना हादरवून सोडले आहे. ‘अशा प्रकारच्या आपत्तीजनक घटनांमधून ईश्वराला काय शिकवायचे आहे ?
‘भारतीय सौर कालगणनेची माहिती व्हावी, या उद्देशाने हा लेख लिहिला आहे. भारतीय सौर कालगणनेचा स्वीकार भारत सरकारने चैत्र प्रतिपदा १८७९ (२२ मार्च १९५७) या दिवशी केला आहे; परंतु अद्याप दिनदर्शिकेचा सार्वत्रिक अंगीकार मात्र झाला नाही.
प्रतिवर्षी माघ शु. प्रतिपदेपासून दशमीपर्यंत असे १० दिवस गोदावरी नदीच्या तिरावरील तीर्थक्षेत्री ‘श्री गोदावरी जन्मोत्सव’ साजरा केला जातो.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आधुनिक वैज्ञानिक उपकरण आणि सूक्ष्म परीक्षण यांच्या आधारे जगभरातील जलस्रोतांच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यात आला.
‘दहाव्या शतकात राजा राजेंद्रवर्मन (दुसरा) हा यशोधरपुरामध्ये राज्य करत असतांना त्याने त्याच्या राजदरबारातील विष्णुकुमार आणि यज्ञवराह या २ मंत्र्यांना एक मोठी भूमी दिली. या दोघांनी त्या ठिकाणी ‘ईश्वरपूर’ नावाचे एक छोटे नगर निर्माण केले. हे नगर म्हणजेच आताचे ‘नोम देई’ गाव.
सनातन संस्थेच्या संतांचे अगदी सहज स्थितीत एखाद्या साधकाप्रमाणे अथवा शिष्याप्रमाणे सर्वांशी वागणे, बोलणे, मिसळणे असते.
‘२६.१.२०१९ या दिवशी पू. (डॉ.)ॐ उलगनाथन्जी यांनी भ्रमणभाषवरून सांगितले, ‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ६ ते १३.३.२०१९ या कालावधीत मलेशिया येथे जाऊन तेथील सिद्धांची समाधीस्थाने शोधून काढावीत.’
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मंदिरात आल्या. जेव्हा त्यांना लांबूनच विठ्ठलाचे दर्शन झाले, तेव्हा त्यांना विठ्ठलाच्या डोक्यावर मोरपिसांचा अलंकार घातलेला दिसला.
कुंभमेळा हा अतिशय पुण्यकारी असल्यामुळे त्या वेळी प्रयाग, हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे स्नान केले असता अनंत पुण्यलाभ होतो.