भारतीय संस्कृतीतील प्रतीक पूजा

प्रतिके ही मौनाचीच महापूजा आहे. प्रतिकांची पूजा म्हणजे भाषेविना भाव, भावना, श्रद्धा, निष्ठा, विश्वास व्यक्त करण्याची महान जीवनकलाच आहे.

कोरोना विषाणूंमुळे निर्माण झालेल्या आपत्काळात हिंदु धर्मानुसार आचरण करणे जगाला बंधनकारक होणार असणे आणि यातूनच हिंदु धर्म अन् संस्कृती यांचे सर्वश्रेष्ठत्व आणि अलौकिकत्व सिद्ध होणार असणे

‘सध्या कोरोना विषाणूंमुळे संपूर्ण जगात उलथापालथ चालू आहे. या विषाणूने सर्वांना हादरवून सोडले आहे. ‘अशा प्रकारच्या आपत्तीजनक घटनांमधून ईश्वराला काय शिकवायचे आहे ?

भारताची अधिकृत दिनदर्शिका : भारतीय सौर कालगणना

‘भारतीय सौर कालगणनेची माहिती व्हावी, या उद्देशाने हा लेख लिहिला आहे. भारतीय सौर कालगणनेचा स्वीकार भारत सरकारने चैत्र प्रतिपदा १८७९ (२२ मार्च १९५७) या दिवशी केला आहे; परंतु अद्याप दिनदर्शिकेचा सार्वत्रिक अंगीकार मात्र झाला नाही.

पुण्यनदी गोदावरी

प्रतिवर्षी माघ शु. प्रतिपदेपासून दशमीपर्यंत असे १० दिवस गोदावरी नदीच्या तिरावरील तीर्थक्षेत्री ‘श्री गोदावरी जन्मोत्सव’ साजरा केला जातो.

पाण्याच्या भौतिक शुद्धतेच्या जोडीला ते आध्यात्मिक दृष्ट्याही शुद्ध असणे आवश्यक !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आधुनिक वैज्ञानिक उपकरण आणि सूक्ष्म परीक्षण यांच्या आधारे जगभरातील जलस्रोतांच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यात आला.

कलियुगात वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली आणि साधकांना सर्वांगांनी घडवणारी सनातन संस्थेची एकमेवाद्वितीय गुरु-शिष्य परंपरा !

सनातन संस्थेच्या संतांचे अगदी सहज स्थितीत एखाद्या साधकाप्रमाणे अथवा शिष्याप्रमाणे सर्वांशी वागणे, बोलणे, मिसळणे असते.

मलेशिया येथील तीन सिद्धांची समाधीस्थाने

‘२६.१.२०१९ या दिवशी पू. (डॉ.)ॐ उलगनाथन्जी यांनी भ्रमणभाषवरून सांगितले, ‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ६ ते १३.३.२०१९ या कालावधीत मलेशिया येथे जाऊन तेथील सिद्धांची समाधीस्थाने शोधून काढावीत.’

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना पंढरपूर येथील मंदिरात दर्शनाला गेल्यावर आशीर्वादरूपात मिळालेला विठ्ठलाच्या डोक्यावरील मोरपिसांचा अलंकार !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मंदिरात आल्या. जेव्हा त्यांना लांबूनच विठ्ठलाचे दर्शन झाले, तेव्हा त्यांना विठ्ठलाच्या डोक्यावर मोरपिसांचा अलंकार घातलेला दिसला.

अखिल भारतवर्षाच्या कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व

कुंभमेळा हा अतिशय पुण्यकारी असल्यामुळे त्या वेळी प्रयाग, हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे स्नान केले असता अनंत पुण्यलाभ होतो.

ब्रह्मा, विष्णु आणि शिव यांचे रूप म्हणजे प्रयागराज येथील लक्षावधी वर्षांपासून असलेला परमपवित्र ‘अक्षयवट’ !

अक्षयवटाला ब्रह्मा, विष्णु आणि शिव यांचे रूप मानले जाते. ज्याचे दर्शन घेतल्यानंतर साधकांना मोक्षप्राप्ती आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.