निफाड (नाशिक) येथे आयोजित ‘हिंदूसंघटन मेळाव्या’मध्ये सनातनचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांचे मार्गदर्शन !

…भारतात आजही हिंदूंचे शोषण करणारे कायदे अस्तित्वात आहेत. त्यांना सडक, संसद आणि सर्वोच्च न्यायालय या मार्गांनी विरोध करण्याची आवश्यकता आहे. हिंदूंनो, संवैधानिक दृष्टीने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.

आर्यभट्ट यांनी १ सहस्र ५०० वर्षांपूर्वी पृथ्वीचा व्यास मोजला !

गुजरातमधील समुद्राच्या किनार्‍यावरील वेरावळ येथे असलेले सोमनाथ मंदिर हे हिंदूंसाठी सर्वांत पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. अनेक परकीय आक्रमणकर्त्यांनी वारंवार उद्ध्वस्त केल्यानंतर त्याची अनेक वेळा पुनर्बांधणी केली गेली. सोमनाथ मंदिराच्या परिसरात ‘बाणस्तंभ’ नावाची एक वास्तू आहे. या स्तंभाभोवती अनेक रहस्ये आहेत.