सनातनच्या साधकांचा समर्पण भाव आणि श्रद्धा कौतुकास्पद ! – श्री जगद्गुरु बद्री शंकराचार्य श्री विद्याभिनव श्री श्री कृष्णानंदतीर्थ महास्वामीजी

श्री महास्वामीजींनी सनातन संस्थेच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले,सनातन धर्माच्या रक्षणासाठी तुम्ही धीरोदात्तपणे कार्य करत आहात. तुम्हा सर्वांचा समर्पण भाव आणि श्रद्धा कौतुकास्पद आहे. तुमच्या कार्यास माझे आशीर्वाद आहेत.

भीषण रेल्वे अपघातातून केवळ गुरुकृपेनेच रक्षण होण्यासंदर्भात श्री. श्याम राजंदेकर यांना आलेली अनुभूती

गुरुमाऊलींनी माझ्या जिवावरचे संकट टाळण्यासाठी काय नियोजन केले, हे लक्षात येताच कोटी कोटी वेळा कृतज्ञता वाटली आणि माझ्यात शरणागत भाव निर्माण झाला. माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.

सनातनच्या कार्यास माझे आशीर्वाद ! – श्री महास्वामीजी

चेंबूर येथील श्री. हरिहरपुत्र भजन समाज मंदिरात ३ ते ११ डिसेंबर या कालावधीत श्री महास्वामीजींचा सुवर्ण जन्मजयंती महोत्सव भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा झाला.

हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यास राजकारणी आणि लोकप्रतिनिधी नव्हे, तर संतच सक्षम असणे !

संतांनी सर्वस्वाचा त्याग केलेला असतो. ‘सर्व ईश्वराचेच आहे’, असा त्यांचा भाव असतो. त्यामुळे त्यांच्याकडून हिंदु राष्ट्राची स्थापना व्हायला साहाय्य मिळते.

सात्त्विक उदबत्तीमध्ये बांबूच्या काडीचा उपयोग केलेला असूनही तिच्यामुळे कोणतेही तोटे होत नसून उलट आध्यात्मिकदृष्ट्या लाभच होत असणे आणि ती उदबत्ती धर्मशास्त्राविरुद्धही नसणे

सात्त्विक उदबत्तीमध्ये बांबूची काडी असूनही ती पेटवल्यावर धूप पेटवल्यावर ज्याप्रकारे त्याच्यामध्ये जेवढी सकारात्मक ऊर्जा आढळली, जवळपास तेवढीच सकारात्मक ऊर्जा सात्त्विक उदबत्तीमध्ये आढळली.

अकोला येथे दत्त जयंती निमित्त लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जोधपूर येथील भगवतभूषण राधाकृष्ण महाराज यांची भेट

अकोला येथे दत्त जयंती निमित्त लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनात जोधपूर येथील भगवतभूषण राधाकृष्ण महाराज यांनी भेट दिली.

प्रबळ असलेले स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी साधकांनी आध्यात्मिकतेची जोड देऊन केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न !

सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारे सर्वच साधक स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवतात. त्यासाठी प्रयत्न केल्यावर ब-याच जणांचे दोष आणि अहं यांच्या पैलूंंचे प्रमाण उणावते. त्यातून गुणांची वृद्धी होऊन त्यांना आनंदही मिळतो.

महर्षि अरविंद यांचा भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीकार्यातील सहभाग !

समर्थ रामदास स्वामी, जोसेफ मॅझिनी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तरुण राष्ट्रसेवकांच्या जशा संघटना निर्माण केल्या, त्याप्रमाणे अरविंदांनी भवानी मंदिर या संघटनेचे विचार-आचार-राष्ट्रकार्य यासाठी एक संहिता निर्माण केली.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी स्थापन केलेले शेवगाव येथील जागृत दत्तमंदिर !

गाभार्‍यातील प्रसन्न, बोलकी, निरागस आणि वात्सल्यमय तेजस्वी मूर्ती योगतज्ञ दादाजींनी स्वत: जयपूर येथे जाऊन बनवून आणली आहे. २४.५.२००६ या दिवशी त्यांच्या हस्तस्पर्शाने दत्तमूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा मंगलमय वातावरणात झाला होता.

श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथील आद्य दत्तपीठ : वरद दत्तात्रेय मंदिर !

‘महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथे गोदावरीच्या पात्रात श्री पांचाळेश्वर मंदिर आहे. श्री नृसिंह सरस्वती यांनी गुरुचरित्रात या स्थळाचा उल्लेख केलेला आहे. ‘येथे श्री दत्तगुरु प्रतिदिन दुपारच्या भोजनासाठी सूक्ष्मातून येतात’, असे या क्षेत्राचे माहात्म्य आहे.