सनातन संस्थेच्या वतीने आयोजित युवा शिबीरात सहभागी झालेल्यांचा धर्मप्रसाराच्या कार्यात सक्रीय सहभाग घेण्याचा निर्धार !

सनातन संस्थेच्या वतीने येथील सनातनच्या सेवा केंद्रात चार दिवसीय ‘युवा शिबिर’ पार पडले.

सर्वसंगविरहित शुद्ध आणि त्रिगुणातीत अवस्थेतील अनसूयेच्या पोटी आलेल्या दत्ताच्या जन्माची अद्भुत कथा

दत्तात्रयांच्या जन्माची कथा मोठी अद्भुत आहे. ब्रह्मा, विष्णु आणि महेश एकदा अनसूयेकडे ऋषींच्या वेशात भिक्षा मागावयास गेले; कारण भगवंताने माता अनसूयेला मी तुझ्यापोटी जन्म घेईन, असा वर दिला होता.

लासलगाव (जिल्हा नाशिक) : युवकांना व्यसनाच्या आहारी ढकलणार्‍या सनबर्न फेस्टीव्हलला हिंदुत्वनिष्ठांचा विरोध !

 पाश्चात्त्य चंगळवादाला खतपाणी घालणा-या, हिंदु संस्कृतीला घातक असणा-या आणि युवक-युवतींंनी व्यसनाच्या आहारी ढकलणा-या ‘सनबर्न फेस्टीव्हल’ला अन् हिंदुत्वनिष्ठांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या षड्यंत्राला येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करण्यात आला.

मध्यप्रदेशातील थोर संत सर्वसंग परित्यागी प.पू. भुरानंदबाबा

मध्यप्रदेश येथील प.पू. भुरानंदबाबा हे सनातनचे श्रद्धास्थान संत भक्तराज महाराज यांचे गुरुबंधू होत. प.पू. भुरानंदबाबा यांचे कौटुंबिक जीवन, बालपण, गृहत्याग, गुरुभेट, साधकांना त्यांच्याविषयी आलेली अनुभूती आणि देहत्याग यांविषयी आज असलेल्या त्यांच्या निर्वाणोत्सवाच्या निमित्ताने जाणून घेऊया.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील चैतन्यामुळे तेथील माती आणि कृष्णा नदीचे पाणी यांच्यामध्येही चैतन्य असणे

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी ‘दत्ताची सर्वच तीर्थक्षेत्रे अत्यंत जागृत आहेत. या तीर्थक्षेत्री गेल्यावर तेथील चैतन्याची अनुभूती भक्तांना येते. श्री क्षेत्र नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी) हे महाराष्ट्रातील अत्यंत जागृत दत्तक्षेत्र आहे. दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती तेथे १२ वर्षे राहिले. तेथे कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम आहे. सध्याच्या कलियुगात अनेक … Read more

साधकांच्या रक्षणासाठी स्वतःच्या देहाची तमा न बाळगता सद्गुरु (सौै.) अंजली गाडगीळ करत असलेला खडतर दैवी प्रवास !

संतांना देहबुद्धी अत्यल्प असते. त्यांना देहाची जाणीव नसते’, असे आपण ऐकलेले असते.

महाराष्ट्रात धर्मांतर बंदी कायदा करण्यासाठी आंदोलन करण्याचा बैठकीत निर्धार !

१९ डिसेंबरला सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या पुढाकाराने उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरात होत असलेल्या ख्रिस्ती धर्मांतराच्या विरोधात संघटित होऊन सनदशीर मार्गाने लढा देण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

‘श्रीमद्भगवद्गीता’ या धर्मग्रंथाचे पठण केल्यावर तीव्र आध्यात्मिक त्रास असणारी साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसणारा साधक यांच्यावर झालेला सकारात्मक परिणाम

श्रीमद्भगवद्गीतेमुळे ‘जीवन कसे जगावे आणि कसे जगू नये’, याचे ज्ञान होते. ती वाट चुकलेल्यांना मार्गदर्शन करते आणि दुःखी-कष्टी लोकांना आश्‍वस्त करते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा सनदी लेखापाल वरदराज बापट यांची सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला सदिच्छा भेट

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा नौपाडा, ठाणे येथील सनदी लेखापाल श्री. वरदराज बापट यांनी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.

दत्ताची प्रमुख तीर्थक्षेत्रे

दत्ताची सर्वच तीर्थक्षेत्रे अत्यंत जागृत आहेत. या तीर्थक्षेत्रांना भेट दिल्यानंतर शक्तीची अनुभूती कित्येक भक्तांना येते.