सनातन संस्थेच्या वतीने मान्यवरांना रक्षाबंधन !
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना राखी बांधतांना सनातन संस्थेच्या सांखळी येथील साधिका
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना राखी बांधतांना सनातन संस्थेच्या सांखळी येथील साधिका
पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी सारवासारव करत ‘सनातन संस्थेवर बंदी घालण्याविषयी बोललो होतो’, असे अश्लाघ्य विधान केले होते.
सनातन संस्था गेली २५ वर्षे अध्यात्मप्रसाराचे कार्य करत आहे. या कालावधीत साधक, वाचक, हितचिंतक यांचा परस्पर परिचय होऊन ते अध्यात्म अन् साधना यांसह वैयक्तिक स्तरावर काही व्यवहार करत असल्यासे निदर्शनास आले आहे…
मुलांवर आदर्श संस्कार घडवण्यासाठी पालकांचे वर्तन नेहमीच आदर्श असणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन येथील पसायदान विद्यामंदिरामधील पालक मेळाव्यात सनातन संस्थेच्या सौ. सुलभा तांबडे यांनी केले. ‘पसायदान शिक्षण संस्थे’च्या पसायदान विद्यामंदिर आणि पसायदान माध्यमिक विद्यामंदिर प्रशालेत २५ जुलै या दिवशी श्रावण मासारंभ मुहूर्तावर ‘शिक्षक पालक सहविचार सभे’चे आयोजन करण्यात आले होते.
मी सनातन संस्थेला मागील २५ वर्षांपासून ओळखत आहे. जेव्हा देवद (पनवेल) येथे सनातनचा आश्रम बांधण्याचे काम चालू होते, तेव्हापासून आम्ही संस्थेचे कार्य बघत आहोत. आज सरकारने सनातन संस्थेला समवेत घेऊन महाविद्यालये आणि विद्यापिठे यांत संस्कृती-संवर्धनाचे कार्य करायला हवे; कारण
केरळ राज्यात सनातन संस्थेच्या वतीने कन्नूर आणि एर्नाकुलम् येथे २ ठिकाणी १० जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
‘२५.७.२०२५ या दिवसापासून श्रावण मासाला आरंभ होत आहे. या काळात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, राखीपौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला आणि पोळा हे सण येतात. या वेळी अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करता येतील…
चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे सनातन संस्थेची प्रतीमा मलीन झाली असून हजारो साधकांच्या भावना दुखावल्या आहेत. ही नोटीस मिळूनही उत्तर न दिल्यास चव्हाण यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल करण्यात येणार आहेत.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव’ या निमित्ताने १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यातील फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात ….
स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, केडगाव आयोजित रौप्यमहोत्सवी ४ दिवसीय सोहळ्याचे १० जुलै ते १३ जुलै या कालावधीत आयोजन करण्यात आले होते.