प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !
सुप्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक श्री. शंतनू गुप्ता यांनी १४ नोव्हेंबर या दिवशी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
सुप्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक श्री. शंतनू गुप्ता यांनी १४ नोव्हेंबर या दिवशी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
मनुष्याच्या जीवनातील ८० टक्के समस्या या आध्यात्मिक असतात. आपल्या पूर्वआयुष्यातील संचित, प्रारब्ध आणि वर्तमानातील कर्म यांच्याशी त्या निगडित असतात. या समस्या सोडवण्यासाठी कुलदेवतेचे नामस्मरण, ध्यान करणे, आध्यात्मिक जीवन जगणे, म्हणजेच साधना करणे आवश्यक आहे.
…कुलदेवतेचा नामजप आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ यांसारख्या योग्य साधनांचा अवलंब केल्यास आनंदप्राप्ती होऊ शकते. पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे मिळणारे सुख हे तात्पुरते असते, खरा आनंद हा आध्यात्मिक आचरणानेच मिळतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी येथे केले.
प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यांच्या स्तरावर कार्य करत आहेत. यात गोरक्षण, लव्ह जिहाद, लँड (भूमी) जिहाद यांसह अन्य अनेक कार्यांचा समावेश आहे; मात्र हिंदुत्वाचे कार्य करतांना त्याला साधनेची जोड दिल्यास त्या कार्याची फलनिष्पत्ती अधिक होते, असे मौलिक मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.
कार्तिकी पौर्णिमेनिमित्त अकोल्यातील मुकुंद मंदिर, रामदास पेठ येथे श्री दत्त उपासना मंडळ यांच्या वतीने ‘एक दीप सनातन हिंदु धर्म रक्षणार्थ’ हा भव्य दीपोत्सव पार पडला. या कार्यक्रमात सनातन धर्म तथा गौमाता रक्षक प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) श्री अभिनव विद्यानृसिंह भारती स्वामी महाराज (जगद्गुरु शंकराचार्य, संकेश्वर पीठ, करवीर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सनातन संस्थेच्या वतीने १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी देहलीतील ‘भारत मंडपम्’ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे विविध मान्यवरांना नुकतेच निमंत्रण देण्यात आले.
आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपत्कालीन प्रसंग सातत्याने येत असतात. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने ‘प्रथमोपचार आणि जीवन संजीवनी तंत्र’ (सी.पी.आर्.) शिकून घ्यावे. संघटनेच्या सर्व वैद्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला यासाठी प्रशिक्षित करावे, असे आवाहन सनातन संस्थेचे वैद्य संजय गांधी यांनी केले.
आत्मनिर्भर भारत, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन आणि महिलांसाठी रोजगाराची संधी या हेतूने दिवाळीच्या निमित्ताने वांद्रे येथील ‘महापारेषण’च्या (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड) कार्यालयामध्ये विविध स्वदेशी उत्पादनांचे कक्ष उभारण्यात आले होते.
‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन’च्या प्रस्तुतीत आणि ‘सनातन संस्थे’च्या आयोजनात ‘शंखनाद महोत्सव’ हा भव्य सोहळा १३ आणि १४ डिसेंबर २०२५ रोजी नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ (इंद्रप्रस्थ) येथे आयोजित केला जात आहे.
सध्या साधक करत असलेल्या नियमितच्या नामजपांसह यापुढे वरील महामंत्र प्रतिदिन १०८ वेळा म्हणावा.