सप्तर्षी जीवनाडीपट्टीत करण्यात आलेल्या उल्लेखाप्रमाणे सर्वत्र असलेल्या सनातनच्या साधकांना युद्धकाळासाठी श्रीकृष्णाचे आणि रामराज्यासाठी श्रीरामाचे आशीर्वाद प्राप्त होणे आवश्यक आहे. कलियुगात महर्षि नारदांमुळे सर्व मानवजातीसाठी ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।’ हा महामंत्र मिळाला.
सध्या साधक करत असलेल्या नियमितच्या नामजपांसह यापुढे वरील महामंत्र प्रतिदिन १०८ वेळा म्हणावा. या महामंत्राला स्थळकाळाचे बंधन नाही. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यामध्ये श्रीराम आणि श्रीकृष्ण या दोन्ही देवतांची तत्त्वे असल्याने सर्व साधकांनी हा महामंत्र म्हणतांना गुरुदेवांचे स्मरण करावे.
– सप्तर्षी जीवनाडी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी केलेले नाडीवाचन, २०.१०.२०२५)
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
सनातनच्या आश्रमांत पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी खालील साहित्याची आवश्यकता !