यंत्राद्वारे संशोधन करण्यापेक्षा अतींद्रिय ज्ञानाने संशोधन करणे महत्त्वाचे !
यंत्राद्वारे संशोधन करतांना केवळ स्थुलातील थोडीफार वस्तूस्थिती कळते; पण थोडीफार वस्तूस्थिती कळली, तरी तिचा कार्यकारणभाव कळत नाही.
यंत्राद्वारे संशोधन करतांना केवळ स्थुलातील थोडीफार वस्तूस्थिती कळते; पण थोडीफार वस्तूस्थिती कळली, तरी तिचा कार्यकारणभाव कळत नाही.
या लेखात आपण नामजपाचे ज्ञानयोग आणि भक्तीयोगानुसार काय लाभ आहेत यांविषयीची वैशिष्ट्यपूर्ण माहिती पहाणार आहोत.
केवळ ईश्वराच्या नामाने मानव ईश्वराशी एकरूप होऊ शकतो. नामाने सिद्धीप्राप्ती, आध्यात्मिक उन्नती, अहं नष्ट होणे यांसारखे अनेकविध लाभ होतात.
कर्मे मनुष्याला संसाराच्या (मायेच्या) बंधनात अडकवतात; परंतु नामासहित कर्म केल्याने कर्मफलन्याय लागू न होता मनुष्य जन्म-मृत्यूच्या फेर्यातून सुटू शकतो.
या लेखात आपण ध्यानधारणेसाठी नाम कसे उपयुक्त आहे, नामजपामुळे होणार्या चित्तशुद्धीची प्रक्रिया इत्यादी सूत्रे पहाणार आहोत.
प्रस्तूत लेखात आपण नामजपाचे अध्यात्मशास्त्रदृष्ट्या लाभ काय आहेत हे पाहूया. मनुष्याच्या इंद्रियांचे कार्य आध्यात्मिक कारणामुळे बिघडले असल्यास त्यावर उपाय म्हणून नामजप करू शकतो.
या लेखात आपण नामाने जीवन कसे सुधारू शकते; तसेच मनाची एकाग्रता साध्य करण्यात आणि मनोविकारांवरील उपचार म्हणून नाम कसे उपयुक्त ठरते इत्यादी सूत्रेही पहाणार आहोत.
‘मृत्यूसमयी मुखात हरिनाम असावे’, असे संतांनी म्हटलेले आहे. या लेखातून आपण हे सूत्र सविस्तररीत्या जाणून घेऊया.
‘यज्ञानां जपयज्ञोस्मि ।’ अर्थात ‘कलियुगात सर्व यज्ञात ‘मी’ जपयज्ञात आहे.’ भगवान श्रीकृष्णाने महाभारतात सांगितलेले हे वचन नामाचे महत्त्व स्पष्ट करते.
साधिकेने रामनवमीच्या दिवशी जयपूर येथे श्री लक्ष्मीनारायणाचे दर्शन घेतले. सुंदर वस्त्रालंकार आणि आभूषणे यांमुळे श्री लक्ष्मी मातेसह तेजस्वी दिसणार्या भगवंताचे रेखाटलेले चित्र पाहूया.