महाकवी गंग यांची ईश्वरनिष्ठा आणि अकबराचे क्रौर्य !
अकबर बादशहाच्या दरबारी गंग नावाचे महाकवी होते. दरबारातील इतर कवी अकबराला त्याच्या प्रशंसेच्याच कविता ऐकवत असत; परंतु महाकवी गंग प्रभुभक्त आणि निर्भीड कवी होते.
अकबर बादशहाच्या दरबारी गंग नावाचे महाकवी होते. दरबारातील इतर कवी अकबराला त्याच्या प्रशंसेच्याच कविता ऐकवत असत; परंतु महाकवी गंग प्रभुभक्त आणि निर्भीड कवी होते.
पूर्वी मी कपाळावर टिळा लावत नसे. लहानपणापासून एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे मला जमत नव्हते.
क्षेत्र महाबळेश्वर येथे अति प्राचीन असे श्री महाबळेश्वर, श्री पंचगंगा आणि श्री कृष्णादेवी यांचे भव्य देवालय आहे. कामानिमित्ताने महाबळेश्वर येथे जाण्याचा योग आला असता श्री कृष्णामाईच्या दर्शनास गेल्यावर जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.
हिंदु धर्मातील प्रत्येक कृती शास्त्रशुद्धच आहे. धर्म आणि अध्यात्म यांमधील सिद्धांतांसाठी वैज्ञानिकतेची मोजपट्टी वापरणे, हीच भोंदूगिरी आहे.
प्राचीन काळी निरनिराळे ऋषि, संत आणि गुरु यांचे आश्रम अन् मंदिरे ही सर्व प्रकारच्या विद्या, कला आणि शास्त्रे शिकवण्याची स्थाने होती. वेदकाळापासून भारतात ठिकठिकाणी मोठमोठी विद्यापिठे स्थापन करण्यात आली. या विद्यापिठांमुळेच सहस्रो वर्षांची संस्कृती आणि विज्ञान कायम राहिले.
सनातनविषयी त्यांनी काढलेले गौरवोद्गार – ‘सनातनचा आश्रम म्हणजे ऋषिमुनींचा आश्रम आहे. प्रत्येक साधकाचे वागणे, बोलणे, सेवा करणे धर्मशास्त्राला धरून आहे…
श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जन्म माघ शुक्ल पक्ष द्वादशीला (१९ फेब्रुवारी १८४५ या दिवशी) सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे झाला. जन्मावेळी त्यांचे नाव गणपति ठेवण्यात आले होते.
गोरे पाय या देशाला लागले आणि त्यांनी आमची स्वधर्मनिष्ठाच तोडून फोडून टाकली. ब्रिटिशांनी स्वधर्मनिष्ठेचे सूत्र ओळखले आणि तेच तोडून टाकण्याची शिकस्त केली.
समर्थ रामदासस्वामींनी वाल्मीकि रामायणातील बालकांडात मालामंत्राचे श्लोक लिहिले आणि त्याला कवच केले.