समर्थ रामदास स्वामी यांनी प्रवृत्तीवादाविषयी केलेले मार्गदर्शन

‘समर्थ रामदास स्वामी यांची जीवनदृष्टी आणि विचारसरणी, विचारांची परंपरा इतर संतांपेक्षा वेगळीच आहे. त्यांनी अन्य संतांप्रमाणे परमार्थाला महत्त्व दिले; पण तितकेच प्रवृत्तीवादाला सुद्धा दिले आहे.

श्री समर्थ रामदासस्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ‘जांब’ क्षेत्राची माहिती आणि कधीही रिकामी न होणार्‍या तुपाच्या घागरीची विस्मयकारक कथा

समर्थ रामदासस्वामी यांच्या चरित्रात उल्लेख असलेली तुपाची घागर श्री क्षेत्र जांब येथील श्रीराम मंदिरात आपल्याला पहायला मिळते. तिच्यातून आजही तूप निघते.

समर्थ रामदासस्वामी यांचे आज्ञापालन करतांना जिवाचीही तमा न बाळगणारा त्यांचा शिष्य कल्याण !

गुरूंचे आज्ञापालन केल्याने अनेक शिष्यांची प्रगती झाली, त्यांतीलच एक होते कल्याणस्वामी ! त्यांचे मूळचे नाव अंबाजी. एकदा समर्थ रामदास स्वामींनी अंबाजीला एका विहिरीवर आलेली झाडाची फांदी तोडण्यास सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळची श्रीसमर्थ रामदासस्वामींची अनुपस्थिती !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानंतर पाच पातशहांच्या जोखडात अडकलेल्या महाराष्ट्राला राजा मिळाला.

समर्थ रामदासस्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सज्जनगडावरील स्थानांचे छायाचित्रात्मक दर्शन

भावभक्तीने श्रीरामास पूजिले । हिंदवी स्वराज्यरूपी रामराज्य घडविले ॥

समर्थ रामदासस्वामी यांच्या हस्ताक्षरातील वाल्मीकि रामायणाची महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

समर्थ रामदासस्वामींनी वाल्मीकि रामायणातील बालकांडात मालामंत्राचे श्‍लोक लिहिले आणि त्याला कवच केले.

समर्थ रामदासस्वामींचा अखंड राष्ट्रनिर्मितीचा संकल्प !

समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मसंस्थापनेचा आणि अखंड राष्ट्राच्या पुनर्निमितीचा उपदेश केला अन् आध्यात्मिक पाठबळ दिले.