हिंदु धर्मात मांसभक्षण करण्याला मान्यता दिली आहे, असे मानणे अयोग्य !

देवतेला नैवेद्य दाखवलेल्या सर्व वस्तू जर माणूस खाणार असेल, तर ती देवता असुरांचे रक्त पिते, गळ्यामध्ये कवट्यांची माळ घालते. या गोष्टीही सामान्य व्यक्ती करू शकेल का ? देवीप्रमाणे कृती करण्यासाठी आपल्यात देवत्व आणावे लागेल. त्यासाठी व्यक्तीने साधना करणे आवश्यक आहे.

भावी भीषण संकटकाळासाठी उपचार-पद्धतींची आवश्यकता

संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या मताप्रमाणे आगामी काळ हा आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबीय आणि देशबांधव यांचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. या पार्श्‍वभूमीवर पुढील विचारमंथन निश्‍चितच लाभदायक ठरेल.   महायुद्धाच्या काळात स्थिती काय असते ? दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी जर्मनीने ब्रिटनविरुद्ध युद्ध पुकारले. ब्रिटनमध्ये पहिल्या ४ दिवसांतच … Read more

मराठीला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी मराठी माणसाला आणखी किती वाट पहावी लागणार ?

आजवर कन्नड, संस्कृत, तमिळ, मल्याळम् आणि ओरिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्राने निर्धारित केलेलेे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते.

मराठी भाषेची दयनीय स्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करणे आवश्यक !

महाराष्ट्र शासनाने परदेशात संमेलन आणि सभा यांसाठी लक्षावधी रुपये व्यय करण्यापेक्षा मराठी वृत्तपत्रांना अनुदान दिले, तर ते अधिक योग्य होईल ! –

हिंदूंच्या सण-उत्सवांना आलेले बाजारी स्वरूप आणि त्याचे कारण !

आजच्या आपल्या सण आणि उत्सव यांना आलेले आवाजी आणि बाजारी स्वरूप सर्वांनाच हतबल करणारे आहे. गणेशोत्सव असो, नवरात्रोत्सव असो की, दहीहंडी असो, त्यांचे आजचे रस्त्यावरचे स्वरूप या सणांच्या पावित्र्यालाच नाही, तर मूळ उद्देशालाही हरताळ फासणारे आहे.

ख्रिसमस ट्री देऊ शकते तुम्हाला आजारपण ! – संशोधक

२५ डिसेंबरच्या उत्सवाच्या काळात जेव्हा श्‍वसनासंबंधी रोगांच्या तक्रारींमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले, तेव्हा स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कच्या अपस्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ने यावर संशोधन केले. या संशोधनानंतर सिद्ध केलेल्या अहवालात…

आपत्कालात वाईट शक्तींच्या त्रासाकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि त्रासावर मात करण्याचा उपाय

बरेच साधक आध्यात्मिक त्रासावर मात करण्यासाठी आध्यात्मिक उपायांना बसतात. सध्या आपत्काल चालू असल्याने त्रास पूर्णतः गेला असे होणार नाही; परंतु त्रासातही आपले अनुसंधान टिकून आहे का, याकडे अधिक लक्ष दिले, तर त्रासातही साधना होईल.

सनातन संस्थेच्या वतीने राजस्थानमध्ये झालेले अध्यात्मप्रसाराचे कार्य

राजस्थान येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन, धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन, शाळेतील मातृसंमेलन आणि पितृपक्षानिमित्त प्रवचन, इत्यादी उपक्रमांचा आढावा.

कोल्हापूर येथील अतीप्राचीन श्री एकमुखी दत्त मंदिर !

कोल्हापूर शहरातील एकमुखी दत्त मंदिरातील दत्ताची मूर्ती १८ व्या शतकात बनवलेली असून नृसिंह सरस्वती महाराज, गाणगापूर; श्रीपाद वल्लभ महाराज आणि नंतर स्वामी समर्थ यांनी या मूर्तीची पूजा केली आहे.

मुलाला संन्यासापासून दूर राखण्याकरता शास्त्राचा आधार घेणार्या वडिलांना आद्य शंकराचार्यांनी दिलेले उत्तर

(आद्य) शंकराचार्यांनी एका ३० वर्षांच्या युवकास संन्यासाची दीक्षा दिली. त्याचे वडील ७५ वर्षांचे होते. त्यांना ही गोष्ट रुचली नाही. ते त्यांच्याकडे आले आणि तक्रार करू लागले. त्यावर शंकराचार्यांनी दिलेले उत्तर पुढे देत आहोत.