नाशिक येथील अधिवक्ता विजय कुलकर्णी यांची रामनाथी येथील सनातन आश्रमाला भेट

रामनाथी आश्रम पाहून अधिवक्ता श्री. विजय कुलकर्णी भारावले. यासंदर्भात अभिप्राय व्यक्त करतांना ते म्हणाले,…

देवास (मध्यप्रदेश) येथील संत पू. गजानन कुलकर्णी यांचे सनातनच्या कार्याला शुभाशीर्वाद !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी देवास (मध्यप्रदेश) येथील संत पू. गजानन कुलकर्णी यांची भेट घेतली. या वेळी पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी महाराजांंना समितीसमवेत सनातन संस्थेच्या कार्याचीही माहिती दिली.

दत्त जयंती निमित्त सनातन संस्थेच्या वतीने मध्यप्रदेशमध्ये अध्यात्मप्रसार

दत्त जयंती निमित्त सनातन संस्थेच्या वतीने मध्यप्रदेश मध्ये अध्यात्मप्रसार ! इंदूर, उज्जैन आणि बांगर (देवास) येथे फ्लेक्स अन् ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले. इंदूर येथे ग्रंथ प्रदर्शनाला ३ सहस्र जिज्ञासूंनी भेट दिली. ‘श्री दत्ताचे कार्य सनातन संस्था करत आहे !’ असे पू. गजानन गुरुनाथ कुलकर्णी (उपाख्य छोटे काका महाराज) यांनी गौरवोद्गार काढून आशीर्वाद दिले.

पाश्‍चात्त्य संस्कृतीचा अवलंब केल्यामुळे व्यसनाधीन बनलेला मानव !

व्यसन हे मनुष्य जीवनाला लागलेला कलंक आहे. व्यसनामुळे कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांची मोठी हानी होते. पाश्चात्त्य संस्कृतीचा अवलंब केल्यामुळे मानवी जीवन व्यसनाधीन होत आहे.

आजच्या शिक्षणपद्धतीत धर्मशिक्षणाचा अंतर्भाव करणे आवश्यक !

ब्रिटिशांना जाऊन ६० वर्षे होऊन गेली, तरी शिक्षणपद्धतीत पालट झालेला नाही. नैराश्याने भरलेल्या सुशिक्षितांची भर विद्यापिठे कायमच घालत असतात.

नास्तिकांचे धर्मश्रद्धांवर आघात करण्याचे षड्यंत्र !

आजकाल कोणीही उठतो आणि मला असे वाटते की, असे म्हणत बिनदिक्कतपणे आपले मत मांडतो. आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे हा अधिकार मान्य करायलाच हवा.

महाराष्ट्रात मराठी भाषेची दु:स्थिती

वर्ष १९२७ पर्यंत महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षणही मराठीत दिले जात होते. हिंदी भाषिकांनी आजही अभियांत्रिकी शिक्षण संपूर्ण हिंदी भाषेत देण्याची व्यवस्था केलेली आहे. इथे मराठी जनतेला हिंदी भाषिकांप्रमाणे त्यांची मातृभाषा ज्ञानभाषा वाटत नाही.

तमिळनाडूमध्ये घडलेले भाविकतेचे दर्शन

तमिळनाडूमध्ये रहाणार्‍या लोकांनी अजूनही त्यांची परंपरा जपली आहे. येथील लोक खूप भाविक आहेत. ते आपल्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरांचे अगदी काटेकोरपणे पालन करतांना दिसतात.

हिंदु धर्मात मांसभक्षण करण्याला मान्यता दिली आहे, असे मानणे अयोग्य !

देवतेला नैवेद्य दाखवलेल्या सर्व वस्तू जर माणूस खाणार असेल, तर ती देवता असुरांचे रक्त पिते, गळ्यामध्ये कवट्यांची माळ घालते. या गोष्टीही सामान्य व्यक्ती करू शकेल का ? देवीप्रमाणे कृती करण्यासाठी आपल्यात देवत्व आणावे लागेल. त्यासाठी व्यक्तीने साधना करणे आवश्यक आहे.

भावी भीषण संकटकाळासाठी उपचार-पद्धतींची आवश्यकता

संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या मताप्रमाणे आगामी काळ हा आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबीय आणि देशबांधव यांचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. या पार्श्‍वभूमीवर पुढील विचारमंथन निश्‍चितच लाभदायक ठरेल.   महायुद्धाच्या काळात स्थिती काय असते ? दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी जर्मनीने ब्रिटनविरुद्ध युद्ध पुकारले. ब्रिटनमध्ये पहिल्या ४ दिवसांतच … Read more