‘हॅलोवीन’ची विकृती साजरी करणार्‍यांचा एका धर्मप्रेमीने केलेला सडेतोड प्रतिवाद !

‘गेल्या काही वर्षांत ‘हॅलोवीन’ नावाचा विदेशी बिनडोकपणा हिंदूंच्या घराघरात शिरत आहे. हाडके, घुबडे, फ्रँकस्तीन, भुते, हडळ आदींचे तोंडवळे, तसेच जळमटे, कोळी घरात लावायचे आणि म्हणायचे ‘हॅपी हॅलोविन !’

शाळा आणि महाविद्यालय येथे केवळ सात्त्विक भारतीय पोशाखच गणवेश म्हणून वापरणे योग्य !

हल्ली बालवाडीपासून ते महाविद्यालयांपर्यंत विद्यार्थी आणि शिक्षक यांना शर्ट-पँट, पायमोजे, बूट, कमरपट्टा असा विदेशी गणवेश असतो.

Rest in peace (RIP) चा खरा अर्थ जाणून घ्या !

हिंदु धर्मात मृत व्यक्तीला गाडत नाहीत, तर जाळतात. या जन्मातून जाळून आत्मा मुक्त करतात पुनर्जन्मासाठी ! हिंदू त्याला RIP कसे म्हणतील ?

‘डे’ज आणि शुभेच्छा !

पालकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विदेशी पार्श्वभूमी असलेल्या ‘डे’ज या पद्धतीची आवश्यकता का आहे ? असे एकदिवसीय प्रेम व्यक्त करून काय साध्य होणार आहे ?

आजचे दिशाहीन आणि निस्तेज युवक !

आजच्या बहुसंख्य युवकांसमोर करियर सोडले तर विशिष्ट कोणतेच ध्येय आणि आदर्श नाही. शीड नसलेले जहाज जसे वा-यासमवेत सागरात कोठेही भरकटत जाते, तसा आजचा युवक आहे.

‘टॅटूू’च्या पाश्‍चात्त्य विकृतीला दूर ठेवा !

‘टॅटू’मुळे घातक संसर्गजन्य रोग पसरतात. इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी आणि सौंदर्य खुलवण्यासाठी अंगावर ‘टॅटू’ गोंदवून घेणे म्हणजे स्वत:तील अहंला खतपाणी घालणे होय.

‘पोशाख आरामदायी आहे’, असा वरवरचा विचार करून तमोगुण वाढवणारी जीन्स पँट परिधान करण्याऐवजी सात्त्विकता वाढवणारी वेशभूषा परिधान करणे सर्व दृष्टींनी अधिक लाभदायी !

फुटक्या वस्तू आणि फाटलेले कपडे यांमधून मोठ्या प्रमाणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याने त्यांचा वापर करणा-या व्यक्तीच्या मनावरही त्याचा दुष्पपरिणाम होतो.

सतीसावित्रीचा उपहास आणि मद्यपानाचेे महिलांवर होणारे दुष्परिणाम !

पुरुष अथवा स्त्रिया यांनी मद्यपान करणे, हे पुरोगामित्वाचे लक्षण आहे, असे म्हणता येणार नाही. भारताच्या ग्रामीण भागात पुरुषांची मद्यपान विरोधातील मोहीम ही अनेक वेळा स्त्रियांकडून राबवली जाते.

परकियांनी विशद केलेले भारताचे अनन्यसाधारण महत्त्व !

बिल ड्युरांट म्हणतो, हिंदुस्थान ही आपल्या वंशाची मातृभूमी आणि संस्कृत ही युरोपीय भाषांची जननी आहे. ती आपल्या तत्त्वज्ञानाची जननी आहे.

जीम, पार्लर, फॅशन आणि मॉडेलिंग यांच्या कुसंस्कारांत हरवत चाललेले निरागस बाल्य !

हे असेच चालू राहिले, तर पर्वचा म्हणणारी आणि सूर्यनमस्कार घालणारी भारतातील बालके इतिहासजमा होऊन भेसळयुक्त दुधात उंची वाढणारी पूड मिसळून ते पिणारी भारताची उद्याची पिढी ही मंदबुद्धी, दुर्गुणी, निस्तेज आणि ध्येयहीन निपजली, तर त्यात आश्‍चर्य वाटायला नको !