सनातन संस्थेचे १० वे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ ! (भाग ३)
सनातन संस्थेचे १० वे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याबद्दलची माहिती या लेखात मांडली आहे.
सनातन संस्थेचे १० वे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याबद्दलची माहिती या लेखात मांडली आहे.
देवतेच्या प्राप्तीसाठी करावयाच्या युगपरत्वे वेगवेगळ्या उपासना होत्या. ‘कलियुगी नामची आधार’, असे संतांनी सांगितले आहे. याचा अर्थ कलियुगात नामजप हीच साधना आहे.
कर्तव्यपरायण, राजनिष्ठ, स्वामीसेवातत्पर आणि यशस्वी असा हा रामदूत युद्धप्रिय आणि लष्करी बाण्याच्या वीर मराठ्यांना वंदनीय आणि प्रिय वाटतो.
जिज्ञासू आणि साधकांच्या मनात सर्वसाधारणपणे उद्भवणार्या अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक भागाच्या शंकांचे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी निरसन केले आहे.
अध्यात्म हे चैतन्यमय असून मानसोपचार चैतन्यविरहित कसे आहे, हे या लेखातील काही उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल.
‘मानवाला अध्यात्माची आवड का असते ?’, या प्रश्नाचे उत्तर पुढील सूत्रे अभ्यासल्यावर आपल्या लक्षात येईल.
मनुष्याच्या जीवनात सुख सरासरी २५ प्रतिशत आणि दुःख ७५ प्रतिशत असते. आत्मसुख प्राप्त करून देणारी गोष्ट म्हणजे अध्यात्म.
सनातन संस्थेचे १० वे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांना संत झाल्याचे घोषित केल्यावर त्यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया आणि कुटुंबीय अन् साधक यांनी सांगितलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पाहूया.
ज्योतिर्लिंगे आणि स्वयंभू शिवलिंगांमध्ये इतर शिवलिंगांच्या तुलनेत निर्गुण तत्त्वाचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांतून अधिक प्रमाणात निर्गुण चैतन्य आणि सात्त्विकता यांचे सतत प्रक्षेपण चालू असते. त्यामुळे पृथ्वीवरील वातावरणाची सतत शुद्धी होत असते.
ज्यामुळे आमची पापे नाश पावतात आणि आम्हाला ईश्वराचे स्मरण होते, ते भस्म ! देवाची पूजा म्हणून यज्ञात आहुती दिलेले तूप, समिधा, इतर वनस्पती इत्यादी सर्व जाळल्यावर जे अवशेष रहातात, त्यालाच ‘भस्म’ म्हणतात.