प्राचीन वैज्ञानिक अन् ऋषीमुनी यांनी विविध शास्त्रांद्वारे घडवलेला गौरवशाली इतिहास

विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ एरविन स्क्रॉडिंगर याला क्वाँटम् सिद्धांताची प्रेरणा वेदांतापासून मिळाली होती.

मंत्रजपामुळे डोळ्यांचे दुखणे थांबणे

जानेवारी २०१५ पासून माझे डोळे दुखत होते. वेगवेगळ्या वैद्यांमार्फत अनेक तपासण्या करून झाल्या. त्यांनी काही झाले नाही, असे सांगितले.

प.पू. रामभाऊस्वामी यांनी रामनाथी आश्रमात केलेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या तिसर्‍या दिवसाचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले सूक्ष्म-परिक्षण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आलेले वैयक्तिक अनुभव आणि अनुभूती

अत्यंत उच्च तापमानाच्या यज्ञकुंडात स्वतःच्या देहाचे तापमान सर्वसाधारण ठेवू शकणारे तंजावूर (तमिळनाडू) येथील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी !

यज्ञकुंडातील तापमान १४६.५ अंश सेल्सिअस होते. त्या वेळी त्या यज्ञकुंडात समर्पित झालेल्या प.पू. रामभाऊस्वामींच्या देहावरील शालीचे तापमान ३९.५ अंश सेल्सिअस होते.

पादसेवन भक्तीतील आनंदाची अनुभूती घेणार्‍या सौ. प्राची मेहता !

कर्मकांडातील पाद्यपूजा न करता मानसपूजा करतांना अजून सूक्ष्म म्हणजे भावाचा गंध, भावाश्रूंचे जल इत्यादी पूजासाहित्य वापरलेस, तर अधिक आनंद मिळू शकतो…

कोल्लूर येथील स्वामी शिवाज्योती अद्वैतानंद यांचे सनातनच्या कार्याला आशीर्वाद !

येथील मुकांबिका मंदिरातील स्वामी शिवाज्योती अद्वैतानंद हे नुकतेच चेन्नई येथे आले होते. त्या वेळी सनातनच्या स्थानिक साधकांनी त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

प.पू. रामभाऊस्वामी यांनी गोवा येथील सनातन आश्रमात केलेला उच्छिष्ट गणपति यज्ञ वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाद्वारे अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

१५.१.२०१६ या दिवशी गोवा येथील सनातन आश्रमात उच्छिष्ट गणपति यज्ञास आरंभ केला. या यज्ञाचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि तिचे विवरण पुढे दिले आहे.

मराठी भाषेच्या शुद्धतेविषयी समाजातील संभ्रम !

अलीकडे भाषा संमिश्र होत चाललेली आहे, अशी तक्रार विशेषतः तरुणांची सतत चालू आहे. ती अधिकाधिक इंग्रजाळलेली आहे आणि त्यामुळे भ्रष्ट आहे, अशी ती प्रत्यक्ष तक्रार आहे.

इंग्रजाळलेली मराठी अर्थात् अद्याप दास्यवृत्ती !

वर्ष १९४७ मध्ये भारत इंग्रजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला, तरी आम्ही खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनेतून आणि त्यांच्या इंग्रजीच्या दास्यत्वातून अद्याप मोकळे झालेलो नाही.