कोल्लूर येथील स्वामी शिवाज्योती अद्वैतानंद यांचे सनातनच्या कार्याला आशीर्वाद !
येथील मुकांबिका मंदिरातील स्वामी शिवाज्योती अद्वैतानंद हे नुकतेच चेन्नई येथे आले होते. त्या वेळी सनातनच्या स्थानिक साधकांनी त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
येथील मुकांबिका मंदिरातील स्वामी शिवाज्योती अद्वैतानंद हे नुकतेच चेन्नई येथे आले होते. त्या वेळी सनातनच्या स्थानिक साधकांनी त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
१५.१.२०१६ या दिवशी गोवा येथील सनातन आश्रमात उच्छिष्ट गणपति यज्ञास आरंभ केला. या यज्ञाचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि तिचे विवरण पुढे दिले आहे.
अलीकडे भाषा संमिश्र होत चाललेली आहे, अशी तक्रार विशेषतः तरुणांची सतत चालू आहे. ती अधिकाधिक इंग्रजाळलेली आहे आणि त्यामुळे भ्रष्ट आहे, अशी ती प्रत्यक्ष तक्रार आहे.
वर्ष १९४७ मध्ये भारत इंग्रजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला, तरी आम्ही खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनेतून आणि त्यांच्या इंग्रजीच्या दास्यत्वातून अद्याप मोकळे झालेलो नाही.
पू. गुंजेकरकाका म्हणाले, साधकांची साधना होऊन त्यांची जलद आध्यात्मिक उन्नती व्हावी, अशी प.पू. डॉक्टरांची पुष्कळ तळमळ आहे.
भारतीय सुशिक्षित वर्गामध्ये पहिल्यापासूनच इंग्रजीचे अवडंबर आहे. आपल्याकडे इंग्रजी बोलता येणे, हा हुशार असणार्या मानदंडांपैकी एक मानला जातो. तो अतिशय चुकीचा आहे.
संस्था आणि समितीच्या कार्याला शुभाशीर्वाद देतांना स्वामी म्हणाले, द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याययज्ञ आणि ज्ञानयज्ञ आदी सर्व सूत्रांना सोबत घेऊन सनातन संस्थेचे कार्य चालू आहे.
आजचे संपूर्ण साहित्य स्त्रैण झाले आहे. यौनसंबंधाने विलक्षण प्रभावित झालेले आहे. अशा रुग्ण साहित्याने संस्कृती नष्ट होतेच होते आणि त्याबरोबर व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्रदेखिल.
तंजावर, तमिळनाडू येथील ७८ वर्षीय संत प.पू. रामभाऊ गोस्वामी यांनी वर्ष १९६१ पासून त्यांचे गुरु प.पू. राम नंदेन्द्र सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ करायला आरंभ केला…
अकबर बादशहाच्या दरबारी गंग नावाचे महाकवी होते. दरबारातील इतर कवी अकबराला त्याच्या प्रशंसेच्याच कविता ऐकवत असत; परंतु महाकवी गंग प्रभुभक्त आणि निर्भीड कवी होते.