वसंत ऋतूत चांगले आरोग्य कसे राखाल ?

युगानुयुगे प्रतिवर्षी तेच ऋतू येत आहेत आणि आयुर्वेदाने सांगितलेली ऋतूचर्याही तीच आहे. यावरूनच सतत पालटणा-या अँलोपॅथीपेक्षा चिरतरुण आयुर्वेद किती महान आहे, हे लक्षात येईल.

‘अष्टदलस्वरूप कमलपिठावर दीपलक्ष्मीची स्थापना करणे’, या विधीचा विधीतील घटकांवर झालेला सकारात्मक परिणाम

‘अष्टदलस्वरूप कमलपिठावर दीपलक्ष्मीची स्थापना करणे’, या विधीचे वैज्ञानिकदृष्ट्या संशोधन करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

अप्रचलित आणि विचित्र आडनावांचा व्यक्तींवर होणारा परिणाम अन् आडनावे बदलणे आवश्यक असणे किंवा नसणे याविषयीचे शास्त्र !

कोणतेेही वाक्य किंवा शब्द यातून ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांच्याशी संबंधित शक्ती अन् चैतन्य’, यांचे वातावरणात प्रक्षेपण होत असते. सात्त्विक शब्दांतून सात्त्विक शक्ती, राजसिक शब्दांतून राजसिक शक्ती आणि तामसिक शब्दांतून तामसिक शक्ती यांचे प्रक्षेपण होत असते.

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी ग्रंथप्रदर्शन !

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. याला भाविकांसह मान्यवरांनीही भेट दिली.

गिरनार (गुजरात) येथील अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर श्री महेंद्रानंदगिरिजी महाराज यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याला आशीर्वाद

गिरनार (जुनागढ, गुजरात) येथील श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर श्री महेंद्रानंदगिरिजी महाराज यांची गुजरात समन्वयक श्री. संतोष आळशी, समितीचे कार्यकर्ते श्री. सुहास गरुड आणि श्री. गजानन नागपुरे यांनी भेट घेतली.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ सेवा करत असलेल्या अतिथी कक्षामधील कमळ पुष्कळ दिवस टवटवीत आणि तजेलदार रहाणे (संतांच्या वास्तूतील चैतन्याचे महत्त्व)

‘सद्गुरूंच्या कक्षात ठेवलेल्या कमळावर तेथील वातावरणाचा काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंग

‘दक्षिण काशी’ म्हणून प्रसिद्ध असणा-या नाशिकजवळ ‘त्र्यंंबकेश्वर’ हे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगावर ३ उंचवटे असून ते ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे प्रतीक आहेत. नारायण-नागबळी, त्रिपिंडी श्राद्ध यांसारखे विधी येथे शीघ्र फलदायी होतात.

ज्ञानयोगी आणि ऋषितुल्य परात्पर गुरु परशराम पांडे महाराज (वय ९२ वर्षे) यांचा देहत्याग !

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साक्षात प्रतिरूप असलेले ज्ञानयोगी अन् ऋषितुल्य परात्पर गुरु पांडे महाराज (वय ९२ वर्षे) यांनी रविवार, माघ कृष्ण पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५१२० (म्हणजेच ३ मार्च २०१९) या दिवशी सायंकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी येथील सनातनच्या आश्रमात देहत्याग केला.

साम्यवादी नेत्यांच्या छायाचित्रांतून वातावरणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

मार्क्सवादी, म्हणजेच साम्यवादी नेत्यांच्या छायाचित्रांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी ३१.१.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

कर्नाटकातील ‘कुक्के सुब्रह्मण्य’ क्षेत्राचे माहात्म्य

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील सर्व अडथळे दूर व्हावेत, सनातनच्या साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर होण्यासह सर्वांचे सर्पदोष दूर व्हावेत, यासाठी भृगु महर्षींच्या आज्ञेनुसार येथील सनातनच्या आश्रमात २६ फेब्रुवारी २०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सर्पपूजा केली.