पावसाळा आणि दूध

पावसाळ्यात पौष्टिक आहार म्हणून दुधाऐवजी सुकामेवा, शेंगदाणे किंवा फुटाणे खावेत. हे जेवणानंतर लगेच अल्प प्रमाणात खावेत. तूप, दही आणि ताक हे दुग्धजन्य पदार्थ जेवतांना भुकेच्या प्रमाणात सेवन करावेत.’

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्याविषयी काही उपाय आणि घ्यावयाचा आहार !

उन्हाळ्याच्या मासांत आपल्या त्वचेची चांगली देखभाल केल्याने उन्हापासून होणारी हानी टाळता येते आणि स्वतःची त्वचा दीर्घकाळ डागमुक्त अन् तरुण ठेवण्यास साहाय्य होते. याविषयी काही सूचना येथे देत आहोत.

शरिरात उष्णता वाढल्यास त्यावर शारीरिक आणि आध्यात्मिक स्तरावर करायचे विविध उपाय !

पोटातून औषध घेण्याचे वरील आयुर्वेदीय उपचार अधिकाधिक १५ दिवस करून पहावेत. हे उपचार केल्यावरही त्रास न्यून होत नसेल, तर स्थानिक वैद्यांचा समादेश घ्यावा.

उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी कशी घ्याल ?

सकाळी दात घासल्यावर गायीच्या तुपाचे किंवा खोबरेल तेलाचे २-२ थेंब नाकात घालावेत. याला नस्य असे म्हणतात. यामुळे डोके आणि डोळ्यांतील उष्णतेचे शमन होते.

वसंत ऋतूत चांगले आरोग्य कसे राखाल ?

युगानुयुगे प्रतिवर्षी तेच ऋतू येत आहेत आणि आयुर्वेदाने सांगितलेली ऋतूचर्याही तीच आहे. यावरूनच सतत पालटणा-या अँलोपॅथीपेक्षा चिरतरुण आयुर्वेद किती महान आहे, हे लक्षात येईल.

हिवाळ्यातील ऋतुचर्या

हिवाळ्यातील थंडीमुळे त्वचेवरील छिद्रे बंद होत असल्याने शरिरातील अग्नी आतल्या आत कोंडला जाऊन जठराग्नी प्रदीप्त होतो. शरिरातील रोगप्रतिकारक क्षमता आणि बळ अग्नीवर अवलंबून असल्याने तीसुद्धा या ऋतूत चांगली असतात; म्हणून हिवाळ्याचे अनुमाने ४ मास (महिने) निसर्गतःच आरोग्य उत्तम रहाते.

शरद ऋतूत निरोगी रहाण्यासाठी हे करा !

‘पावसाळा संपल्या संपल्या सूर्याचे प्रखर किरण धरणीवर पडू लागतात, तेव्हा शरद ऋतूला आरंभ होतो.शरद ऋतूमध्ये सर्वाधिक विकार होण्यास वाव असतो, म्हणूनच ‘वैद्यानां शारदी माता ।’ म्हणजे ‘(रुग्णांची संख्या वाढवणारा) शरद ऋतू वैद्यांची आईच आहे’, असे गमतीत म्हटले जाते.

वर्षा ऋतूचर्या – पावसाळ्यात निरोगी रहाण्याचा आयुर्वेदीय कानमंत्र !

पावसाळ्यापूर्वीच्या उन्हाळ्यामध्ये शरिरात कोरडेपणा आलेला असतो, शरिराची शक्ती न्यून झालेली असते. कडक उन्हानंतर वातावरणात अचानक पालट होऊन पावसामुळे गारठा निर्माण होतो.