विज्ञानयुगात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यासारखे जगद्गुरु सर्व जगाचे अज्ञान नष्ट करण्यासाठी अवतरले आहेत ! – प.पू. ईश्‍वरबुवा रामदासी

ज्यांना सूर्य आणि सागर यांची उपमाही अल्प पडावी, असे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत, असे भावपूर्ण उद्गार भाळवणी (विटा) येथील संत प.पू. ईश्‍वरबुवा रामदासी उपाख्य प.पू. दादा महाराज यांनी काढले.

प्रापंचिक कर्तव्ये निरपेक्षतेने करतांना अखंड ईश्‍वरी अनुसंधानात रहाणार्‍या कोल्हापूर येथील श्रीमती आशा दर्भेआजी (वय ८८ वर्षे) सनातनच्या ७१ व्या संतपदी विराजमान !

अखंड ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाणार्‍या आणि प्रापंचिक दायित्व निरपेक्षतेने पार पाडून संसारही साधना म्हणून करणार्‍या श्रीमती आशा दर्भेआजी (वय ८८ वर्षे) यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपद प्राप्त केल्याची आनंदमय घोषणा ९ नोव्हेंबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात पार पडलेल्या एका भावसोहळ्यात करण्यात आली.

कु. प्रिशा सभरवाल या दैवी बालिकेने केलेल्या नृत्यातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर आणि तिच्या स्वतःवर होणारा परिणाम

यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी ! सध्याचा काळ हा कलियुगांतर्गत कलियुगांतील छोटेसे कलियुग संपून छोटेसे सत्ययुग येण्याच्या मधील परिवर्तनाचा काळ, म्हणजेच संधिकाळ आहे, असे द्रष्ट्या संतांनी सांगितले आहे. संधिकाळात केलेल्या साधनेचे फळ अनेक पटींनी मिळते. त्यामुळे संधिकाळाचा लाभ करून घेण्यासाठी अनेक जीव उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्म घेतात. त्यांना … Read more

अध्यात्म या विषयावर साधना नसणार्‍या एका लेखकाने, एका भोंदू गुुरूने लिहिलेली पुस्तके आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला ग्रंथ यांचा साधक-वाचकांवरील परिणाम अभ्यासणे

भोंदू गुरु अध्यात्मावर पुस्तके लिहितात आणि विदेशातही अध्यात्मावर लिखाण होत असून ही पुस्तके ऑनलाईन विक्रीसाठी संकेतस्थळावर उपलब्ध असतात. त्यामुळे अध्यात्मावर पुस्तक लिहिणारा कसा आहे आणि त्याच्या पुस्तकाचा वाचकावर कसा परिणाम होऊ शकतो ?, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

अनेक आध्यात्मिक गुणांचा समुच्चय असलेले सनातनचे ७२ वे संत पू. नीलेश सिंगबाळ !

श्री. नीलेश सिंगबाळ सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. त्यांच्यात चिकाटी, वात्सल्यभाव, इतरांना समजून घेणे, शांत वृत्ती, स्थिरता, ध्येयनिष्ठता, तत्त्वनिष्ठता, सेवेतील परिपूर्णता, त्याग आणि निरपेक्ष प्रेम (प्रीती), अशा अनेक आध्यात्मिक गुणांचा समुच्चय आहे.

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातील ध्यानमंदिरात पणत्यांची वैशिष्ट्यपूर्ण आरास

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात १.११.२०१६ या दिवशी दिवाळीनिमित्त सर्वत्र पणत्यांची आरास करण्यात आली होती. आश्रमातील ध्यानमंदिरातही आरास करण्यात आली होती.

विद्युत् दीप असलेल्या प्लास्टिकच्या आणि मेणाच्या पणती नकारात्मक, तर तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपारिक पणती सकारात्मक असल्याचे सिद्ध !

विद्युत् दीप असलेली प्लास्टिकची चिनी पणती, मेणाची पणती अन् तिळाचे तेल आणि कापसाची वात असलेली पारंपरिक मातीची पणती लावल्यावर त्या प्रत्येकातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर होणारा परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी अशी चाचणी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात घेण्यात आली. या चाचणीसाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाचा वापर करण्यात आला.

सतत भावावस्थेत असलेले आणि योगमार्गातून साधना करणारे कुंडल (जिल्हा सांगली) येथील शामराव (आबा) पवार (वय ९२ वर्षे)

श्री. शामराव पवार आजोबांचे वय ९२ वर्षे असूनही त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. त्यांना चांगले ऐकू येते. ते गावी शेती करतात. त्यांची ‘सोहम्’ ध्यानमार्गातून साधना चालू आहे. ते उत्तम योगासने करतात.

दसर्‍यानिमित्त प.पू. पांडे महाराज यांनी दिलेल्या आपट्याच्या पानांची ‘पिप’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘दसर्‍यानिमित्त संतांनी दिलेल्या आपट्याच्या पानाचा आध्यात्मिक स्तरावर काय लाभ होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी २१ आणि २८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चाचणी घेण्यात आली.

सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचा साधनाप्रवास !

गुरुदर्शनानंतर अवघे जीवन गुरुचरणी समर्पित करणार्‍या आणि अंतरात कृष्णभक्तीच्या रसात रंगून जात असतांना साधकांनाही कृष्णानंदात डुंबवणार्‍या सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचा साधनाप्रवास !