गायकाचा ईश्वरप्राप्तीच्या दिशेने टप्प्याटप्प्याने होणारा आध्यात्मिक प्रवास
‘गातांना देव प्रत्यक्ष माझ्यासमोर उभा आहे आणि मी त्याला आळवत आहे’, असा गायनात भाव ठेवावा.
‘गातांना देव प्रत्यक्ष माझ्यासमोर उभा आहे आणि मी त्याला आळवत आहे’, असा गायनात भाव ठेवावा.
काही दिवसांपासून आश्रमात आणि आश्रमाच्या परिसरामध्ये प्रथमच त्रासदायक शक्ती विविध असात्त्विक प्राण्यांच्या माध्यमातून स्थुलातून वावरत आहेत आणि त्या आश्रमातील चैतन्य न्यून करण्याचा प्रयत्न करत आहेत.
भगवंताविषयीचा उत्कट भाव दाटून आल्यामुळे संतांनी स्वच्छंदपणे रचलेले ‘अभंग’ हे उत्स्फूर्तपणे होणार्या कलेच्या आविष्काराचे मूर्तीमंत उदाहरण आहेत.
‘उच्च पातळीच्या संतांनी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसमवेत नामजपादी उपाय करण्यासाठी लावलेल्या ध्यानाचा त्यांच्या स्वतःवर आणि त्या साधकांवर काय परिणाम होतो ?’, हे जाणण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयानेे एक चाचणी घेतली.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांना रात्रीच्या वेळी आश्रमाच्या परिसराला लागूनच असलेल्या रस्त्यावरील एका दिव्याभोवती पुष्कळ मोठे वलय असल्याचे आणि त्याचा तेजस्वीपणा वाढल्याचे लक्षात आलेे. ‘हे पालट का आणि कसे होतात ?’, हे जाणण्यासाठी डोळ्यांना दिसलेली ही वैशिष्ट्यपूर्ण घटना छायाचित्रकात (कॅमेर्यात) टिपण्याचा या चाचणीचा उद्देश होता.
‘दत्तमूर्तीचा उपयोग परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांसाठी (मूर्तीला स्पर्श करून मंत्रपठण करणे) करण्यापूर्वी आणि केल्यानंतर तिच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करणे’, हा या चाचणीचा उद्देश होता.
मासिक धर्माचा संबंधित स्त्री आणि वातावरण यांवर काय परिणाम होतो ?, याचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने एक चाचणी घेण्यात आली.
मागील जन्मांपैकी ज्या जन्मांत परात्पर गुरु डॉक्टरांच्या जीवनाला कलाटणी मिळाली, असे जन्म आणि त्यात घडलेले प्रसंग यांविषयीचे विश्लेषण सदर लेखात दिले आहे.
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्थी (२२.११.२०१७) या दिवशी सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी सौ. अवनी, भाऊ श्री. संतोष आणि भावजय सौ. सुप्रिया यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
प.पू. देवबाबांकडे जायचे ठरल्यावर ‘माझा तबल्याचा सराव पुरेसा झालेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे जाऊन मला लाभ होणार नाही’, असा नकारात्मक विचार येत होता. परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर मन सकारात्मक झाले.
