विद्युत् दीप असलेल्या प्लास्टिकच्या आणि मेणाच्या पणती नकारात्मक, तर तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपारिक पणती सकारात्मक असल्याचे सिद्ध !

विद्युत् दीप असलेली प्लास्टिकची चिनी पणती, मेणाची पणती अन् तिळाचे तेल आणि कापसाची वात असलेली पारंपरिक मातीची पणती लावल्यावर त्या प्रत्येकातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर होणारा परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी अशी चाचणी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात घेण्यात आली. या चाचणीसाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाचा वापर करण्यात आला.

सतत भावावस्थेत असलेले आणि योगमार्गातून साधना करणारे कुंडल (जिल्हा सांगली) येथील शामराव (आबा) पवार (वय ९२ वर्षे)

श्री. शामराव पवार आजोबांचे वय ९२ वर्षे असूनही त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. त्यांना चांगले ऐकू येते. ते गावी शेती करतात. त्यांची ‘सोहम्’ ध्यानमार्गातून साधना चालू आहे. ते उत्तम योगासने करतात.

दसर्‍यानिमित्त प.पू. पांडे महाराज यांनी दिलेल्या आपट्याच्या पानांची ‘पिप’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘दसर्‍यानिमित्त संतांनी दिलेल्या आपट्याच्या पानाचा आध्यात्मिक स्तरावर काय लाभ होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी २१ आणि २८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चाचणी घेण्यात आली.

सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचा साधनाप्रवास !

गुरुदर्शनानंतर अवघे जीवन गुरुचरणी समर्पित करणार्‍या आणि अंतरात कृष्णभक्तीच्या रसात रंगून जात असतांना साधकांनाही कृष्णानंदात डुंबवणार्‍या सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचा साधनाप्रवास !

गोटिपुआ

गोटि या शब्दाचा अर्थ एक आणि पुआ या शब्दाचा अर्थ मुलगा आहे, म्हणजेच गोटिपुआ या शब्दाचा अर्थ एक मुलगा असा होतो. हिंदु संस्कृतीतील पारंपरिक नृत्यप्रकार ईश्वराशी अनुसंधान साधणारे आहेत. त्यापैकी गोटिपुआ हा एक दुर्मिळ नृत्यप्रकार आहे.

ग्रहणाचा मनुष्यावर अनिष्ट परिणाम होतो, हे सिद्ध करणारी ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर’द्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

धर्मशास्त्रात ग्रहण हा ‘अशुभ काल’ सांगितलेला आहे. या अनुषंगाने ग्रहणाचा विविध आध्यात्मिक स्तरांच्या व्यक्तींवर काय परिणाम होतो, याचा वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून अभ्यास करण्यासाठी एक चाचणी घेण्यात आली.

साधकांचा आध्यात्मिक त्रास दूर व्हावा, यासाठी अहोरात्र झटणारे आणि साधकांना घडवण्यासाठी प्रयत्नशील असणारे पू. डॉ. मुकुल गाडगीळ !

साधकांचा आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी त्यांना नामजप, मुद्रा, न्यास शोधून देणे अशा स्वरूपाची सेवा पू. मुकुल गाडगीळकाका करतात.

संगीताचा सराव करतांना सौ. अनघा जोशी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

२५.४.२०१७ या दिवशी नामजप करतांना मला संगीतातील सप्तस्वर आकाशात दिसले. त्यानंतर सातही स्वरांनी माझ्या देहात प्रवेश केला. तेव्हा माझे मन एकाग्र होऊन माझी भावजागृती झाली.

चेन्नई येथील सनातनचे हितचिंतक अन् उद्योजक श्री. श्रीकांत साठे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त

मूळचे मुंबई येथील रहाणारे आणि ५० वर्षांपासून चेन्नई येथे स्थायिक झालेले सनातनचे हितचिंतक अन् उद्योजक श्री. श्रीकांत साठे (वय ७५ वर्षे) श्रीकृष्णाष्टमीच्या शुभदिनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाले. त्यांच्यामध्ये असलेली काही गुणवैशिष्ट्ये पुढील लेखात दिली आहेत.

सनातनचा आश्रम म्हणजे कलियुगातील एकमेव गुरुकुल ! – प.पू. उल्हासगिरी महाराज

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलतांना प.पू. उल्हासगिरी महाराज म्हणाले, ‘‘आपण जसे साधक घडवतात तसे अन्य कोणीही घडवत नाहीत. आपण साधकांना सांगितलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया यांमुळे साधक घडतो.