त्रेतायुगातील गुढीपाडव्याविषयी भगवंताने सांगितलेला भावार्थ
पाडव्याला श्रीरामाच्या स्वागतासाठी उभ्या केलेल्या गुढ्या म्हणजे अयोध्येतील जनतेने श्रीरामाच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात घेतलेल्या सहभागाचे द्योतक आहेत.
पाडव्याला श्रीरामाच्या स्वागतासाठी उभ्या केलेल्या गुढ्या म्हणजे अयोध्येतील जनतेने श्रीरामाच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात घेतलेल्या सहभागाचे द्योतक आहेत.
गुढीपाडव्याच्या दिवशी सनातन संस्थेच्या प्रसिद्धी फलकावर शुभेच्छापर लिखाण कसे करावे हे पाहूया.
घरोघरी आनंदाचे तोरण चढवणारी भारतीय दिवाळी आता विदेशांतही चैतन्याची रुजवात करत आहे. दिवाळी थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घरापर्यंत पोहोचली आहे, तर इंग्लंडच्या रस्त्यांवरही तिची धूम दिसते.
दिवाळीच्या दिवशी पूर्ण घरात दिवे लावण्याची, तसेच पूर्ण घराभोवती दिवे लावण्याची आवश्यकता नसते. प्रवेशद्वाराशी आणि मागे दार असेल, तर मागच्या द्वाराशी दोन्ही बाजूला दोन दिवे लावावेत अन् घरात देवघराच्या ठिकाणी दिवा लावावा.
७.८.२०१७ च्या रात्री १०.५२ ते १२.४९ वाजेपर्यंत ग्रहण पर्वकाळ असून या ग्रहणाचे वेध दुपारी १ वाजल्यापासून ग्रहणमोक्षापर्यंत पाळावेत. वेधकाळात भोजन करू नये. स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतील…
‘२७.७.२०१७ या दिवशी ‘नागपंचमी’ आहे. त्या निमित्ताने आपण नागांचे आध्यात्मिक महत्त्व आणि नागपंचमीच्या दिवशी करावयाची नागांची उपासना यांविषयीची माहिती जाणून घेऊया.
आषाढी अमावास्येला दीपपूजन केले जाते.
दीप (दिवे धुण्याच्या) अमावास्येला काही विकृत लोक गटारी अमावास्या असे संबोधून हिंदु धर्म अपकीर्त करत आहेत.
आमचे प्रत्येक पाऊल हे आजपासून प्रगतीपथावर, जीवनसमृद्धीसाठी पडावे; म्हणून आजच्या दिवशी आमच्या जीवनाला फलदायी होईल, असा शुभ संकल्प करावयाचा.
सूर्योपासना हा भारतवर्षाचा प्राण आहे. आपल्या ऋषीमुनींनी साधना करून सूर्योपासनेचे लाभ मिळवलेले आहेत. रथसप्तमीच्या पावन पर्वावर भगवान सूर्यनारायणाविषयीची सखोल, शास्त्रशुद्ध आणि आध्यात्मिक माहिती पुढे देत आहे.