कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami 2023)

पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वीतलावर जन्म घेतला. ती वेळ मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांनाची हाेती. हा दिवस म्हणजे कृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जयंती आदी नावांनी ओळखला जातो.

कृष्ण जन्माष्टमी पूजा (मंत्र आणि अर्थासह)

या लेखात श्रीकृष्ण पूजाविधी दिला आहे. पूजेतील मंत्रांचा अर्थ समजल्यास श्रीकृष्ण पूजा अधिक भावपूर्ण होण्यास साहाय्य होईल.

अधिकमास

अधिक मास किंवा ‘पुरुषोत्तम मास’ या मासात करावयाची व्रते अन् ती करण्यामागील शास्त्र जाणून घेऊया. अधिकमास म्हणजे पुण्यकारक कृत्ये करण्याचा काळ

अक्षय तृतीया (Akshay Tritiya 2023)

साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीया या सणाचे महत्त्व तसेच या दिवशी करण्यात येणार्‍या तिलतर्पण, उदककुंभदान, मृत्तिका पूजन यांचे शास्त्रासह महत्त्व जाणून घेऊया.

हनुमान जयंती निमित्त श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा शुभसंदेश !

कलियुगात अवतरलेल्या श्रीरामस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) अवतारत्वाची अनुभूती घेत रहाणे’, हीच ‘गुरुभक्ती’ आहे, तर त्यांच्या अवतारी चरित्राचे कीर्तन करणे, म्हणजेच ‘गुरुसेवा’ आहे.

श्रीरामनवमीनिमित्त श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा शुभसंदेश !

३०.३.२०२३ या दिवशी श्रीरामनवमी आहे. त्यानिमित्त आदर्श रामराज्याचा संस्थापक असलेल्या प्रभु श्रीरामचंद्राच्या दैवी गुणभांडाराचे भक्तीमय अवलोकन करतांना मला रामायण काळातील पुढील प्रसंगाचे स्मरण झाले,…

गुढीपाडवा २०२३ निमित्त श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा शुभसंदेश !

श्रीगुरूंना अपेक्षित असलेले रामराज्‍य अंतर्बाह्य अवतरावे, यासाठी साधनेचे प्रयत्न झोकून देऊन करण्‍याचा शुभसंकल्‍प करा ! ‘यंदा २२ मार्च या दिवशी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा, म्‍हणजे सृष्‍टीचा निर्मितीदिन ! या नववर्षारंभ दिनाच्‍या निमित्ताने श्रीरामस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या चरणी शरण जाऊन साधनेचे प्रयत्न वृद्धींगत करण्‍याचा शुभसंकल्‍प करूया ! त्रेतायुगात प्रभु श्रीरामचंद्रांनी अवतारी कार्य करतांना पितृआज्ञेने … Read more

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश

भारताच्या इतिहासामध्ये सात्त्विक आणि पराक्रमी राज्यकर्त्यांचा काळ हा ‘सुवर्णकाळ’ म्हणून गणला जातो; पण या इतिहासाची दुसरी बाजू बघितली, तर त्यामध्ये पारतंत्र्याचा, म्हणजेच परकियांनी भारतावर राज्य केल्याचाही इतिहास आहे.