श्रीरामनवमीनिमित्त श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा शुभसंदेश !

३०.३.२०२३ या दिवशी श्रीरामनवमी आहे. त्यानिमित्त आदर्श रामराज्याचा संस्थापक असलेल्या प्रभु श्रीरामचंद्राच्या दैवी गुणभांडाराचे भक्तीमय अवलोकन करतांना मला रामायण काळातील पुढील प्रसंगाचे स्मरण झाले,…

गुढीपाडवा २०२३ निमित्त श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा शुभसंदेश !

श्रीगुरूंना अपेक्षित असलेले रामराज्‍य अंतर्बाह्य अवतरावे, यासाठी साधनेचे प्रयत्न झोकून देऊन करण्‍याचा शुभसंकल्‍प करा ! ‘यंदा २२ मार्च या दिवशी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा, म्‍हणजे सृष्‍टीचा निर्मितीदिन ! या नववर्षारंभ दिनाच्‍या निमित्ताने श्रीरामस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या चरणी शरण जाऊन साधनेचे प्रयत्न वृद्धींगत करण्‍याचा शुभसंकल्‍प करूया ! त्रेतायुगात प्रभु श्रीरामचंद्रांनी अवतारी कार्य करतांना पितृआज्ञेने … Read more

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश

भारताच्या इतिहासामध्ये सात्त्विक आणि पराक्रमी राज्यकर्त्यांचा काळ हा ‘सुवर्णकाळ’ म्हणून गणला जातो; पण या इतिहासाची दुसरी बाजू बघितली, तर त्यामध्ये पारतंत्र्याचा, म्हणजेच परकियांनी भारतावर राज्य केल्याचाही इतिहास आहे.

‘हॅलोवीन’ची विकृती साजरी करणार्‍यांचा एका धर्मप्रेमीने केलेला सडेतोड प्रतिवाद !

‘गेल्या काही वर्षांत ‘हॅलोवीन’ नावाचा विदेशी बिनडोकपणा हिंदूंच्या घराघरात शिरत आहे. हाडके, घुबडे, फ्रँकस्तीन, भुते, हडळ आदींचे तोंडवळे, तसेच जळमटे, कोळी घरात लावायचे आणि म्हणायचे ‘हॅपी हॅलोविन !’

विजयादशमीनिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश

‘विजयादशमी’ हा हिंदूंच्या देवता आणि महापुरुष यांच्या विजयाचा दिवस आहे. ‘आसुरी शक्तींचा पराभव आणि दैवी शक्तींचा विजय’, हा या दिवसाचा इतिहास आहे.

श्राद्धकर्त्याच्या ७ गोत्रांतील गती मिळणारी १०१ कुळे

भारतीय संस्कृती असे सांगते की, ज्याप्रमाणे माता-पिता, तसेच निकटवर्तीय हयात असतांना त्यांची सेवाशुश्रूषा आपण धर्मपालन म्हणून करतो, त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते.

श्राद्धात जेवण वाढण्याची पद्धत

‘पितरांसाठीच्या ताटात नेहमीपेक्षा उलट पद्धतीने अन्नपदार्थ वाढल्याने रज-तमात्मक लहरी उत्पन्न होऊन मृतात्म्याला अन्न ग्रहण करणे शक्य होते.’

खोल श्वास घेणे, हे मनुष्यासाठी एक परिपूर्ण औषध !

श्वास हा आयुष्याचा आधार आहे. मन आणि जीवन यांमधील रहस्यमय दोरी आहे. श्वास, ज्याच्या आधारे कुणीही प्राणी आयुष्यात पाऊल ठेवतो. म्हणून शारीरिक संरचनेत श्वासाच्या गतीचे स्थान महत्त्वपूर्ण आहे; कारण श्वासाची गती वाढल्याने शरिराचे तापमान वाढते. त्याला आपण अल्पायुचा संकेतांक म्हणू शकतो.