अक्षय तृतीया (Akshay Tritiya 2023)
साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीया या सणाचे महत्त्व तसेच या दिवशी करण्यात येणार्या तिलतर्पण, उदककुंभदान, मृत्तिका पूजन यांचे शास्त्रासह महत्त्व जाणून घेऊया.
साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीया या सणाचे महत्त्व तसेच या दिवशी करण्यात येणार्या तिलतर्पण, उदककुंभदान, मृत्तिका पूजन यांचे शास्त्रासह महत्त्व जाणून घेऊया.
श्रीगुरूंना अपेक्षित असलेले रामराज्य अंतर्बाह्य अवतरावे, यासाठी साधनेचे प्रयत्न झोकून देऊन करण्याचा शुभसंकल्प करा ! ‘यंदा २२ मार्च या दिवशी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा, म्हणजे सृष्टीचा निर्मितीदिन ! या नववर्षारंभ दिनाच्या निमित्ताने श्रीरामस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी शरण जाऊन साधनेचे प्रयत्न वृद्धींगत करण्याचा शुभसंकल्प करूया ! त्रेतायुगात प्रभु श्रीरामचंद्रांनी अवतारी कार्य करतांना पितृआज्ञेने … Read more
भारताच्या इतिहासामध्ये सात्त्विक आणि पराक्रमी राज्यकर्त्यांचा काळ हा ‘सुवर्णकाळ’ म्हणून गणला जातो; पण या इतिहासाची दुसरी बाजू बघितली, तर त्यामध्ये पारतंत्र्याचा, म्हणजेच परकियांनी भारतावर राज्य केल्याचाही इतिहास आहे.
‘विजयादशमी’ हा हिंदूंच्या देवता आणि महापुरुष यांच्या विजयाचा दिवस आहे. ‘आसुरी शक्तींचा पराभव आणि दैवी शक्तींचा विजय’, हा या दिवसाचा इतिहास आहे.
जसा हिंदूंचा कुठलाही सण हा मौजमजेचा विषय नाही, तर मांगल्य, पावित्र्य, चैतन्य यांचा आनंदसोहळा आहे, तसाच गुढीपाडवाही आहे !
दीप अमावास्येची कुप्रसिद्धी टाळा आणि धार्मिक वृत्ती वाढवणारा श्रावण मास जरूर पाळा !
जीवनात काय साध्य करायचे आहे, याचे गुढी हे प्रतीक आहे. गुढी हे त्यागमय जीवन जगण्याचे प्रतीक आहे. जीवनाचा आदर्श असलेली गुढी आपल्याला आपल्या जीवनाचे गुह्य ज्ञान दाखवते.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली दळणवळण बंदी उठवली जात असून जनजीवन पूर्ववत् होत असले, तरी काही ठिकाणी सार्वजनिक निर्बंधांमुळे नेहमीप्रमाणे दिवाळी साजरी करण्यास मर्यादा आहे. अशा ठिकाणी दिवाळी साजरी कशी करावी, याविषयीची काही उपयुक्त सूत्रे येथे देत आहोत.
विजयादशमीच्या निमित्ताने राजे आणि सामंत, सरदार हे लोक आपापली शस्त्रे अन् उपकरणे स्वच्छ करून ती ओळीने मांडतात आणि त्यांची पूजा करतात.
छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा हा नववर्षारंभदिन लागोपाठ येतात. वर्ष २०१३ मध्ये खानदेश आणि मराठवाडा येथे काही जात्यंधांनी ‘गुढ्या उभारणे’, हा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे, असे सांगत हिंदूंना गुढ्या उभारू दिल्या नाहीत आणि उभारलेल्या गुढ्या खेचून काढल्या.