गुरुपौर्णिमेनिमित्त सप्तर्षी यांचा संदेश
पोहायला येत नसलेला मनुष्य समुद्रात बुडू लागल्यावर त्याने त्याला साहाय्य मिळेपर्यंत पाण्यात थोडे तरी हात-पाय मारायला हवेत, म्हणजे क्रियमाण वापरायला हवे.
पोहायला येत नसलेला मनुष्य समुद्रात बुडू लागल्यावर त्याने त्याला साहाय्य मिळेपर्यंत पाण्यात थोडे तरी हात-पाय मारायला हवेत, म्हणजे क्रियमाण वापरायला हवे.
भारतातही धार्मिक ध्रुवीकरणामुळे सर्वत्र दंगली किंवा प्रचंड हिंसात्मक घटना घडणार आहेत. त्यामुळे सामाजिक असुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल. सध्या कोणीही सत्तेवर असले, तरी देशाची स्थिती अराजकसदृश्य होईल. हे अराजक कुठल्याही राजकीय पक्षाला रोखता येणार नाही.
शिष्याने श्री गुरूंना अपेक्षित धर्मकार्य करणे, हीच खरी गुरुदक्षिणा असते. सध्याचा काळ धर्मसंस्थापनेसाठी, म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अनुकूल आहे.