महाशिवरात्र (Mahashivratri 2023)
महाशिवरात्रीला शिवाचे तत्त्व वातावरणात मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे शिवाची उपासना करावी.
महाशिवरात्रीला शिवाचे तत्त्व वातावरणात मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे शिवाची उपासना करावी.
हिंदूंचे आराध्य श्री गणेश यांच्या उपासनेच्या विस्तारत्वाची कल्पना येऊ शकेल.
या लेखात चातुर्मासातील व्रते-सण यांचा उल्लेख थोडक्यात केला आहे. बहुतेक व्रते स्त्रियांनीच करायची आहेत. संसारात येणार्या अनेक अडचणींना त्यांना तोंड देता यावे, हा त्यामागील प्रधान हेतू आहे. ‘ऐहिक सुखापेक्षा पारलौकिक सुखाकडे लक्ष द्या, म्हणजेच फलासक्ती न ठेवता कर्म करत रहा’, हा भगवद्गीतेचा संदेशच वेगवेगळ्या प्रकारे सांगितला आहे.
पोहायला येत नसलेला मनुष्य समुद्रात बुडू लागल्यावर त्याने त्याला साहाय्य मिळेपर्यंत पाण्यात थोडे तरी हात-पाय मारायला हवेत, म्हणजे क्रियमाण वापरायला हवे.
गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! बुधवार, आषाढ पौर्णिमा, कलियुग वर्ष ५१२४ (१३ जुलै २०२२) गुरुपौर्णिमा महोत्सवाला प्रत्यक्ष उपस्थित रहाण्याचे लाभ १. सत् विचारांचे सत्त्वगुणी लोक एकत्र आल्याने तेथील सात्त्विकता आणि चैतन्य वाढलेले असते. या वातावरणात गेल्याने त्याचा लाभ आपल्याला आध्यात्मिक लाभ मिळतो. २. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते, … Read more
भारतातही धार्मिक ध्रुवीकरणामुळे सर्वत्र दंगली किंवा प्रचंड हिंसात्मक घटना घडणार आहेत. त्यामुळे सामाजिक असुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल. सध्या कोणीही सत्तेवर असले, तरी देशाची स्थिती अराजकसदृश्य होईल. हे अराजक कुठल्याही राजकीय पक्षाला रोखता येणार नाही.
शिष्याने श्री गुरूंना अपेक्षित धर्मकार्य करणे, हीच खरी गुरुदक्षिणा असते. सध्याचा काळ धर्मसंस्थापनेसाठी, म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अनुकूल आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून प्रतिवर्षी लाखो वारकरी आषाढी अन् कार्तिकी एकादशीला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. ते हरिनामाच्या गजरांत, टाळ-मृदंगाच्या साथीने अनुमाने दोनशे मैल (३२२ कि.मी.) चालत जातात. अशा वेळी त्यांना ना थकवा असतो, ना कशाची काळजी असते !
जिवंतिका पूजन ही पूजा संततीरक्षणार्थ मानली जाते. जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी, असे सांगितले जाते. या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले आहे.
जसा हिंदूंचा कुठलाही सण हा मौजमजेचा विषय नाही, तर मांगल्य, पावित्र्य, चैतन्य यांचा आनंदसोहळा आहे, तसाच गुढीपाडवाही आहे !