बाजीप्रभु देशपांडे : दुर्दम्य स्वराज्यनिष्ठेचा आदर्श

स्वराज्याविषयीचा अभिमान आजही आपल्या रोमरोमात भिनवणार्‍या बाजीप्रभूंचा पराक्रम त्यांच्या राष्ट्र आणि धर्मनिष्ठेचे दर्शन घडवते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरक्षेसाठी आत्मबलिदान दिलेल्या अशा बाजीप्रभु आणि त्यांचे बंधू फुलाजीप्रभु देशपांडे या पराक्रमी लढवय्यांच्या बलीदानदिनानिमित्त सदर लेख प्रकाशित करत आहोत.

‘संगीत आणि नृत्य या कलांच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती’ करण्यासाठी उडुपी (कर्नाटक) येथील स्वामी विनायकानंदजी महाराज यांनी केलेले मार्गदर्शन !

‘स्वामी विनायकानंदजी महाराज यांनी लहान वयातच साधना करण्याचा निश्‍चय केला. ते लहानपणी बेंगळुरु येथील श्रीरामकृष्ण मठात साधनारत होते.

देवी महाकालीच्या आशीर्वादाने संस्कृतमध्ये अतुलनीय काव्यरचना करणारे महाकवी कालिदास !

कालिदास हे प्राचीन भारतातील एक संस्कृत नाटककार आणि कवी होते. ‘मेघदूत’, ‘रघुवंशम्’, ‘कुमारसंभवम्’ आदि संस्कृत महाकाव्यांचा कर्ता म्हणून ते सुपरिचित आहेत.

प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्येस्वामी) यांच्या गरुडेश्‍वर (जिल्हा नर्मदा, गुजरात) येथील समाधी मंदिराचे छायाचित्रात्मक दर्शन

प.प. श्री. टेंब्येस्वामी महाराज हे संन्यासधर्माचे आदर्श आचार्य होत ! प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तात्रेयप्रभुच त्यांच्या रूपाने अवतरले आणि त्यांनी श्रीदत्त संप्रदायाची संपूर्ण घडी नीट बसवली. नृसिंहवाडी, औदुंबर, गाणगापूर या दत्तस्थानांवर आचारसंहिता घालून दिली आणि चालू असलेल्या उपासनेला योग्य दिशा अन् अधिष्ठान प्राप्त करून दिले.

भगवान शिवाला स्मरून चैतन्यशक्तीच्या बळावर कार्य करणार्‍या अहिल्याबाई होळकर !

अहिल्याबाई होळकर भगवान शिवाच्या भक्त होत्या. त्या प्रतिदिन शिवाची पूजा करत. शिवाच्या उपासनेतून त्यांनी स्वतःमध्ये चैतन्य निर्माण केले होते. त्या चैतन्यशक्तीच्या द्वारेच त्यांनी राज्यकारभाराची धुरा समर्थपणे सांभाळली.

भारतातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक !

वर्ष १९४७ मध्ये १ रुपयाचेही कर्ज नसलेल्या भारतात आज प्रत्येक नागरिक ३२,८१२ रुपयांच्या कर्जाचा भार डोक्यावर वहातो आहे. वर्ष १९४७ मध्ये ३३ टक्क्यांहून अधिक निर्यात करणारा भारत आज १ टक्क्याहून कमी निर्यात करतो आहे.

गायत्रीदेवीचे आध्यात्मिक महत्त्व आणि तिची गुणवैशिष्ट्ये !

आपल्याला गायत्रीमंत्र माहिती आहे. आपल्यापैकी काही जण या प्रचलित मंत्राचा जपही करतात. ५.६.२०१७ या दिवशी ‘गायत्री जयंती’ आहे. त्यानिमित्त गायत्रीदेवीची चरणी कोटी कोटी प्रणाम करून तिच्या संदर्भातील माहिती आपण जाणून घेऊया.

चैतन्यस्फूर्तीने लढणार्‍या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मृती जपणारी छायाचित्रे

झाशी, उत्तरप्रदेश येथील हा किल्ला राजा वीरसिंह जुदेव बुंदेलाने वर्ष १६१३ मध्ये बांधला. राजा बुंदेलच्या राज्याची ही राजधानी होती. हा किल्ला १५ एकर जागेत बांधला आहे.

दानशूर आणि क्षात्रतेजसंपन्न हिंदु प्रशासक : पुण्यश्‍लोक अहल्याबाई होळकर

मल्हारराव हे इंदूरच्या होळकरांच्या सत्तेचे संस्थापक. मल्हाररावांच्या निधनानंतर त्यांची सून अहल्याबाई होळकर यांच्या हाती इंदूरच्या राज्यकारभाराची सूत्रे आली. अहल्याबाईंनी सुमारे २८ वर्षे राज्याचा कारभार समर्थपणे करून उत्तरेत मराठी सत्तेची प्रतिमा उंचावली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे दूरदृष्टीचे सैनिकी धोरण !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मार्सेलीसच्या ऐतिहासिक उडीचे हे १०६ वे वर्ष ! देशाला जुलमी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी पदोपदी स्वत:च्या प्राणांची बाजी लावणारे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे नररत्नच.