विचारक्रांती आणि आचारक्रांती घडवणारे हिंदु राष्ट्राचे उद्गाते वीर सावरकर !
‘सावरकरांनी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला ।’ या काव्यातून सागराला उद्देशून त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे. ते म्हणतात, ‘‘हे सागरा, मी अशा संकटात सापडलो आहे की, आता मी परत माझ्या मातृभूमीला परत जाईन किंवा नाही’, असे वाटते.