ब्रह्मा, विष्णु आणि शिव यांचे रूप म्हणजे प्रयागराज येथील लक्षावधी वर्षांपासून असलेला परमपवित्र ‘अक्षयवट’ !
अक्षयवटाला ब्रह्मा, विष्णु आणि शिव यांचे रूप मानले जाते. ज्याचे दर्शन घेतल्यानंतर साधकांना मोक्षप्राप्ती आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.
अक्षयवटाला ब्रह्मा, विष्णु आणि शिव यांचे रूप मानले जाते. ज्याचे दर्शन घेतल्यानंतर साधकांना मोक्षप्राप्ती आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.
कुंभमेळ्याच्या वेळी भरलेल्या धार्मिक संमेलनात शस्त्र धारण करण्याविषयी निर्णय होऊन एकत्र येण्याचे ‘अखंड आवाहन’ करण्यात आले. ‘अखंड’ शब्द पुढे आखाडा या नावे रुढ झाला. हिंदु धर्मात चार आश्रमांपैकी संन्यासाश्रमाला प्राधान्य दिले गेले.
हिंदूंनी आपल्या महान संस्कृतीचे हे श्रेष्ठत्व जाणून त्यानुसार आचरण केल्यास, म्हणजेच धर्माचरण केल्यास ‘हिंदु राष्ट्र’ दूर नाही !
विजयादशमीच्या निमित्ताने राजे आणि सामंत, सरदार हे लोक आपापली शस्त्रे अन् उपकरणे स्वच्छ करून ती ओळीने मांडतात आणि त्यांची पूजा करतात.
चितगाव जिल्ह्यात निसर्गरम्य ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या ‘सीताकुंड’ या गावात ‘एक शक्तीपीठ आहे. येथील दुर्गादेवीला ‘भवानी देवी’ या नावाने ओळखले जाते. सीताकुंड या ठिकाणी सतीचा उजवा हात पडला होता.
भारतीय रुपयाप्रमाणे त्यावर महात्मा गांधींचे चित्र नाही किंवा कोण्या नेपाळी राजकारण्याचे चित्र नाही. या नोटेवर हिमालयाचे चित्र आहे.
‘इंडोनेशिया एक द्वीपसमूह आणि मुसलमानबहुल राष्ट्र असले, तरी येथे महान हिंदु संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आढळतात.
नाथद्वारा (राजस्थान) येथील मंदिरात श्रीनाथजी (श्रीकृष्णाचे गोवर्धन पर्वत उचलणारे रूप) यांचे वस्त्र आणि अलंकार तिथीनुसार निरनिराळे असतात.
छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराम महाराज यांनी मार्गदर्शन केले अन् छत्रपती शिवाजी महाराज यांनी ५ पातशाह्यांना पराभूत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे आपले आदर्श आहेत.
कॅन्डी शहरातील या बौद्ध मंदिराच्या मागच्या बाजूला एक संग्रहालय आहे. १७ बौद्ध देशांनी या संग्रहालयासाठी त्यांच्या देशातील वेगवेगळी वैशिष्ट्ये असलेल्या वस्तू आणि प्रतिकृती (रेप्लिकाज) दिल्या आहेत. या संग्रहालयात भारताचे सर्वांत मोठे दालन आहे.