‘दक्षिण कैलास’ म्हटले जाणारे श्रीलंकेतील तिरुकोनेश्‍वरम् मंदिर !

‘कोनेश्वरम् मंदिर’ हे ‘तिरुकोनेश्वरम्’ नावाच्या गावात असल्याने या मंदिराला ‘तिरुकोनेश्वरम् मंदिर’ असेही म्हणतात.

सीतामातेच्या वास्तव्याने पावन झालेले श्रीलंकेतील ‘सीता कोटुवा’ हे स्थान !

रामायणात ज्या भूभागाला ‘लंका’ किंवा ‘लंकापुरी’ म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे. त्रेतायुगात श्रीमहाविष्णूने श्रीरामावतार धारण केला आणि लंकापुरीला जाऊन रावणादी असुरांचा नाश केला. आता तेथील ७० टक्के लोक बौद्ध आहेत.

श्रीलंकेतील एल्ला शहरातील ‘रावण धबधबा’ आणि ‘रावण गुहा’ !

एल्ला या शहरापासून २ कि.मी. अंतरावर ‘रावणा फॉल्स’ नावाचा एक धबधबा आहे. त्याला येथील लोक ‘रावणा फॉल्स’ असे म्हणतात.

श्रीलंकेतील ‘नुवारा एलिया’ या शहरातील राम-रावण युद्धाचे साक्षीदार असलेले ‘रामबोडा’ आणि ‘रावणबोडा’ पर्वत अन् एका संतांनी स्थापन केलेला ‘गायत्रीपीठ’ आश्रम !

‘नुवारा एलिया’ या शहराजवळ अशोक वाटिका, रावण गुहा, रावण धबधबा, हनुमंताच्या पावलाची खूण, रावणपुत्र मेघनादाचे तपश्चर्या स्थान, राम-रावण युद्धाशी संबंधित क्षेत्र, अशी अनेक स्थाने आहेत.

श्रीलंकेत सीतामातेने अग्नीपरीक्षा दिलेल्या स्थानी झालेला अविस्मरणीय दौरा !

रामायणात ज्या भूभागाला लंका किंवा लंकापुरी म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे.

सीतामाता आणि हनुमंत यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अन् केवळ दर्शनाने भाव जागृत करणारी श्रीलंकेतील अशोक वाटिका !

रामायणात ज्या भूभागाला लंका किंवा लंकापुरी म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे. त्रेतायुगात श्रीमहाविष्णूने श्रीरामावतार धारण केला आणि लंकापुरीला जाऊन रावणादी असुरांचा नाश केला. युगानुयुगे या ठिकाणी हिंदु संस्कृतीच होती.

इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर कापराच्या वृक्षांच्या शोधात केलेला खडतर प्रवास

गुरुकृपेने कापराच्या झाडांच्या शोधात सुमात्रा बेटावरील गावांत ४ दिवसांचा प्रवास करून आम्ही तेथील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. या प्रवासाच्या वेळी आलेले अनुभव, अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे सांगण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.

इंडोनेशियातील बाली द्विपावरील विविध मंदिरे आणि त्यांचा संक्षिप्त इतिहास

बालीची राजधानी देनपासर येथून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या तंपकसिरिंग गावाजवळ एक मोठे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी एक मंदिरही आहे. ‘हे मंदिर श्रीमन्नारायणासाठी बांधले असावे’, असे म्हणतात.

मलेशियाच्या राजवटीवर असलेला भारतीय (हिंदु) संस्कृतीचा प्रभाव !

ऐतिहासिकदृष्ट्या पाहिल्यास दक्षिण-पूर्व आशिया भागावर प्राचीन भारतीय संस्कृतीचा पगडा होता. त्यामुळे थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपीन्स, कंबोडिया, व्हिएतनाम यांसारखी असंख्य अधिराज्ये समृद्ध झाली

थायलंडची राजधानी बँकॉक मधील राजमहालाची वैशिष्ट्ये !

राम १ या राजाने बँकॉक शहरात राजवाडा बांधल्यावर या राजवाड्याच्या भिंतींवर रामायणातील विविध प्रसंगांची सुंदर चित्रे रंगवून घेतली आहेत. चित्रांमधील राम, लक्ष्मण इत्यादी व्यक्तीरेखांचे तोंडवळे आणि सर्वांचे पोषाख थायलंडमधील पद्धतीनुसार आहेत.