समाजव्यवस्था दीर्घकाळ सुसंघटित ठेवणारे समर्थ धर्मशास्त्र !

गोरे पाय या देशाला लागले आणि त्यांनी आमची स्वधर्मनिष्ठाच तोडून फोडून टाकली. ब्रिटिशांनी स्वधर्मनिष्ठेचे सूत्र ओळखले आणि तेच तोडून टाकण्याची शिकस्त केली.

समर्थ रामदासस्वामी यांच्या हस्ताक्षरातील वाल्मीकि रामायणाची महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

समर्थ रामदासस्वामींनी वाल्मीकि रामायणातील बालकांडात मालामंत्राचे श्‍लोक लिहिले आणि त्याला कवच केले.

नाशिक येथील अधिवक्ता विजय कुलकर्णी यांची रामनाथी येथील सनातन आश्रमाला भेट

रामनाथी आश्रम पाहून अधिवक्ता श्री. विजय कुलकर्णी भारावले. यासंदर्भात अभिप्राय व्यक्त करतांना ते म्हणाले,…

देवास (मध्यप्रदेश) येथील संत पू. गजानन कुलकर्णी यांचे सनातनच्या कार्याला शुभाशीर्वाद !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी देवास (मध्यप्रदेश) येथील संत पू. गजानन कुलकर्णी यांची भेट घेतली. या वेळी पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी महाराजांंना समितीसमवेत सनातन संस्थेच्या कार्याचीही माहिती दिली.

दत्त जयंती निमित्त सनातन संस्थेच्या वतीने मध्यप्रदेशमध्ये अध्यात्मप्रसार

दत्त जयंती निमित्त सनातन संस्थेच्या वतीने मध्यप्रदेश मध्ये अध्यात्मप्रसार ! इंदूर, उज्जैन आणि बांगर (देवास) येथे फ्लेक्स अन् ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले. इंदूर येथे ग्रंथ प्रदर्शनाला ३ सहस्र जिज्ञासूंनी भेट दिली. ‘श्री दत्ताचे कार्य सनातन संस्था करत आहे !’ असे पू. गजानन गुरुनाथ कुलकर्णी (उपाख्य छोटे काका महाराज) यांनी गौरवोद्गार काढून आशीर्वाद दिले.

पाश्‍चात्त्य संस्कृतीचा अवलंब केल्यामुळे व्यसनाधीन बनलेला मानव !

व्यसन हे मनुष्य जीवनाला लागलेला कलंक आहे. व्यसनामुळे कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांची मोठी हानी होते. पाश्चात्त्य संस्कृतीचा अवलंब केल्यामुळे मानवी जीवन व्यसनाधीन होत आहे.

आजच्या शिक्षणपद्धतीत धर्मशिक्षणाचा अंतर्भाव करणे आवश्यक !

ब्रिटिशांना जाऊन ६० वर्षे होऊन गेली, तरी शिक्षणपद्धतीत पालट झालेला नाही. नैराश्याने भरलेल्या सुशिक्षितांची भर विद्यापिठे कायमच घालत असतात.

नास्तिकांचे धर्मश्रद्धांवर आघात करण्याचे षड्यंत्र !

आजकाल कोणीही उठतो आणि मला असे वाटते की, असे म्हणत बिनदिक्कतपणे आपले मत मांडतो. आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे हा अधिकार मान्य करायलाच हवा.

महाराष्ट्रात मराठी भाषेची दु:स्थिती

वर्ष १९२७ पर्यंत महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षणही मराठीत दिले जात होते. हिंदी भाषिकांनी आजही अभियांत्रिकी शिक्षण संपूर्ण हिंदी भाषेत देण्याची व्यवस्था केलेली आहे. इथे मराठी जनतेला हिंदी भाषिकांप्रमाणे त्यांची मातृभाषा ज्ञानभाषा वाटत नाही.

तमिळनाडूमध्ये घडलेले भाविकतेचे दर्शन

तमिळनाडूमध्ये रहाणार्‍या लोकांनी अजूनही त्यांची परंपरा जपली आहे. येथील लोक खूप भाविक आहेत. ते आपल्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरांचे अगदी काटेकोरपणे पालन करतांना दिसतात.