उत्तराखंडमधील भारत-नेपाळ सीमेवर भूकंपाचे धक्के !
२ डिसेंबरला सकाळी उत्तराखंडमध्ये ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. कोणीतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
२ डिसेंबरला सकाळी उत्तराखंडमध्ये ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. कोणीतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
भावनिर्मितीसाठी घेतल्या जाणा-या अशा प्रयोगांमुळे साधक अंतर्मुख होतो, तसेच देवाचे अस्तित्व अनुभवून तात्पुरत्या कालावधीकरता का असेना, भावस्थितीची अनुभूती घेतो. साधकाच्या अंतर्मनातील विचार प्रतिक्रिया, तसेच स्वभावदोष आणि अहं यांसंबंधीचे विचार बाहेर पडू लागतात.
‘लादीवर तेलकट पदार्थ पडला असेल, तर तो सर्वप्रथम कोरड्या कापडाने टिपून घ्या, म्हणजे लादीवर पडलेले तेल किंवा तूप अन्यत्र पसरणार नाही. त्यानंतर छोट्याशा भांड्यात थोडेसे पाणी घेऊन त्यात ‘डिटर्जण्ट पावडर’ टाका. हे पाणी उकळवा. त्यानंतर त्यात कापड भिजवून त्याने लादी पुसा.
प्रथमोपचाराविषयीचे प्रशिक्षण हे तज्ञांकडून घेणे योग्य ठरते. संकटे काही कोणावर सांगून येत नाहीत, हे लक्षात घेऊन प्रत्येक सुजाण नागरिकाने ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ घेऊन उत्तम प्रथमोपचारक बनणे अपेक्षित आहे.
‘मानवजातीला बंदुका, तोफा हे नजराणे विज्ञानाने दिलेले आहेत ना ? विज्ञानामुळे झालेल्या लाभांचे योग्य अवधान ठेवून विचारावेसे वाटते, ‘उपरोक्त नजराणे हे मानवजातीचे कोणत्या प्रकारचे कल्याण करीत आहेत ?’
जंक फूड खाल्ल्याने बुद्धीदौर्बल्य येते, शरिरात अनावश्यक वात आणि चरबी साठून शिथिलता येते. आज जंक फूड खाण्यात तरुण पिढी अग्रेसर आहेच; परंतु शाळकरी मुलेही त्यांच्या आहारी गेल्याचे निदर्शनास येते.
प.पू. डॉक्टरांच्या प्रथम भेटीच्या वेळी त्यांच्या ठिकाणी मला केवळ पिवळा आणि पांढरा प्रकाश दिसला. तो अत्यंत तेजस्वी प्रकाश बघून मी आकर्षित झालो. त्यांची कांती तेजोमय दिसत होती. त्यांचे शब्द ऐकत रहावे, असे वाटत होते. त्यांचे बोलणे ऐकून मन प्रसन्न झाले.
परात्पर गुरु डॉ. आठवले ईश्वरप्राप्ती करवून देणारे मोक्षगुरु, विपुल ग्रंथांद्वारे ज्ञान देणारे ज्ञानगुरु आणि राष्ट्राच्या उद्धारासाठी हिंदु राष्ट्र पाहिजे, असा उद्घोष करणारे राष्ट्रगुरु, तर जगभरातील मानवाला मार्गदर्शन करणारे जगद्गुरु आहेत.
प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) भक्तांना विनोदातून काही ना काही अध्यात्म शिकवत असत. त्याप्रकारे प.पू. डॉक्टरही साधकांना विनोदातून शिकवतात. संत आणि गुरु यांचे वाक्य हे ब्रह्मवाक्य असते आणि ते समष्टीला काहीतरी शिकवते.
बहुतेक सर्वच घटना (परात्पर गुरु) डॉ. आठवले रहात असलेल्या रामनाथी आश्रमातील आहेत, तर काही देवद आश्रमातील आहेत. देवद आश्रमातील घटनांत देवद आश्रमाचा उल्लेख केला आहे.