सप्तम ‘अखिल भारतीय हिदू अधिवेशना’ला उपस्थित हिदुत्वनिष्ठांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट !
अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.
अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.
सनातन संस्थेच्या वतीने धर्मरथाच्या माध्यमातून सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन सोलापूर येथील दत्त चौक, दत्त मंदिराच्या जवळ लावण्यात आले आहे. येथील भाजपचे नगरसेवक श्री. विक्रांत (मुन्ना) वानकर यांच्या हस्ते पूजन करून प्रदर्शनाला प्रारंभ करण्यात आला.
झारखंड राज्याचे धर्मप्रसारक श्री. प्रदीप खेमका (वय ५९ वर्षे), मुंबई-ठाणे-रायगड आणि गुजरात राज्याच्या प्रसारसेविका सौ. संगीता जाधव (वय ४८ वर्षे) आणि कर्नाटक राज्याचे धर्मप्रसारक श्री. रमानंद गौडा (वय ४२ वर्षे) हे ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून समष्टी संतपदी विराजमान झाले.
हिंदु राष्ट्र स्थापनेचे पवित्र कार्य हाती घेतल्याविषयी मी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना धन्यवाद देतो. हे कार्य मौलिक असल्याने तुमच्यासमवेत मी यापुढे नेहमी कार्य करीन !…
तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्यामुळे त्यांच्या छायाचित्रातून वातावरणात उच्च प्रतीची सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली.
‘४.९.२०१७ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात एका नृत्यसमूहाने ‘गोटी पुवा’ ही ओडिसी नृत्यकला सादर केली.
बालीची राजधानी देनपासर येथून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या तंपकसिरिंग गावाजवळ एक मोठे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी एक मंदिरही आहे. ‘हे मंदिर श्रीमन्नारायणासाठी बांधले असावे’, असे म्हणतात.
सनातन संस्थेच्या वतीने धर्मरथाच्या माध्यमातून सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन सहकारनगर, सदाशिव पेठ, शनिवार पेठ, कोथरूड, हडपसर, सिंहगड रस्ता, विश्रांतवाडी, शिरवळ (जिल्हा सातारा) येथे लावण्यात आले. त्याला जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
‘१ ते ११.३.२०१८ या कालावधीत एर्नाकुलम् जिल्ह्यातील मरिन ड्राइव्ह येथे आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा (इंटरनॅशनल बुक फेअर) आयोजित केला होता. सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या ग्रंथप्रदर्शनात अध्यात्म, देवतांची उपासना, पालकांसाठी, तसेच बालसंस्कार आदी विषयांवरील ग्रंथ होते. याला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
ऐतिहासिकदृष्ट्या पाहिल्यास दक्षिण-पूर्व आशिया भागावर प्राचीन भारतीय संस्कृतीचा पगडा होता. त्यामुळे थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपीन्स, कंबोडिया, व्हिएतनाम यांसारखी असंख्य अधिराज्ये समृद्ध झाली