आरोग्यप्राप्तीसाठी प्रतिदिन उन्हाचे उपाय करा ! (अंगावर ऊन घ्या !)
आजकालच्या पालटलेल्या जीवनशैलीमुळे, विशेषतः घरी किंवा कार्यालयात बैठे काम करणा-या व्यक्तींमध्ये अंगावर ऊन पडण्याची शक्यता पुष्कळ उणावली आहे.
आजकालच्या पालटलेल्या जीवनशैलीमुळे, विशेषतः घरी किंवा कार्यालयात बैठे काम करणा-या व्यक्तींमध्ये अंगावर ऊन पडण्याची शक्यता पुष्कळ उणावली आहे.
एक शांत, स्वस्थ, आत्मस्थ मुखमुद्रा आणि नखशिखांत साधेपणा; कलेच्या क्षेत्रातील अन् सूरबहार हे दैवी सुरावटीचे वाद्य सुरेलपणे वाजवू शकणारे एक उत्तुंग व्यक्तीमत्त्व; संपूर्ण आयुष्य कलेला वाहिलेले असूनही मोहमायेच्या जगापासून संपूर्ण अलिप्त असणारे प्रसिद्धीपराङ्मुख व्यक्तीमत्त्व म्हणजे माँ अन्नपूर्णादेवी !
नियमित साधना कशी करावी? याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने रामनाथी येथील सनातन आश्रमात १६ ते १९ नोव्हेंबर या काळात प्रांतीय युवा साधक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या देवळाच्या गर्भगृहात लावलेला दिवा वर्षभर पेटत रहातो आणि देवीच्या मूर्तीला घातलेल्या हारातील फुले वर्षभर कोमेजत नाहीत.
आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेद किंवा मानवी जीवनाचे शास्त्र. त्यात शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक स्वास्थ्य कसे राखावे याचे मार्गदर्शन केले आहे. आयुष्याला हितकर व अहितकर आहार, विहार व आचार यांचे विवेचन केलेले आहे मानवी आयुष्याचे ध्येय व खरे सुख कशात आहे याचाही विचार केलेला आहे.
फिजिओथेरपी अर्थात आपल्या शरीरातील एखाद्या दुखावलेल्या अंगास, स्नायूस, हाडास पुन्हा पूर्ववत करणे. व्यायाम आणि फिजिओथेरपी हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत.
४.११.२०१८ या दिवशी मंगळूरू (कर्नाटक) सेवाकेंद्रात जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या पू. भार्गवराम प्रभु (वय १ वर्ष ५ मास) यांना जन्मतःच पहिले संत असल्याचे घोषित करण्यात आले.
नामजपातून धर्मरक्षणासाठी आपल्यामध्ये आत्मबळ निर्माण होईल, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक बळ मिळेल, असे उद्गार सनातन संस्थेच्या डॉ. पूनम शर्मा यांनी ‘साधनेचे महत्त्व’ या विषयावर बोलतांना काढले.
हिंदूंनी आपल्या महान संस्कृतीचे हे श्रेष्ठत्व जाणून त्यानुसार आचरण केल्यास, म्हणजेच धर्माचरण केल्यास ‘हिंदु राष्ट्र’ दूर नाही !
देवद येथील सनातनच्या आश्रमामध्ये ५ नोव्हेंबरला झालेल्या एका भावसोहळ्यात आश्रमातील साधक श्री. बलभीम येळेगावकर (वय ८४ वर्षे) हे संतपदी विराजमान झाले असल्याचे सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी घोषित केले.