कल्याण येथील भाजपच्या अल्पसंख्याक महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. अंजू अरोरा यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला भेट

कल्याण येथील भाजपच्या अल्पसंख्याक महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. अंजू अरोरा यांनी त्यांच्या कुटुबियांसमवेत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.

साधना केल्याने जीवनात कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता येते ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

खर्ची येथील श्री मारुति मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावरील प्रवचनात सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी मार्गदर्शन केले.

आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी भगवंताने घेतलेली परीक्षा

कोणतीही वाईट परिस्थिती आली किंवा घटना घडली, तरी न घाबरता, सतत भगवंताच्या अनुसंधानात राहून तिचा स्वीकार केल्यास आत्मबळ मिळून त्या परिस्थितीला सहज सामोरे जाता येते.

Rest in peace (RIP) चा खरा अर्थ जाणून घ्या !

हिंदु धर्मात मृत व्यक्तीला गाडत नाहीत, तर जाळतात. या जन्मातून जाळून आत्मा मुक्त करतात पुनर्जन्मासाठी ! हिंदू त्याला RIP कसे म्हणतील ?

ओतूर (पुणे) येथील श्री कपर्दिकेश्‍वर मंदिराच्या यात्रेतील वैशिष्ट्य

श्री बाबाजी चैतन्य महाराज हे वर्ष १५७१ मध्ये या श्री कपर्दिकेश्वर मंदिराच्या सान्निध्यात समाधिस्त झाले. दोन्ही मंदिरे गावाबाहेर असून निसर्गरम्य आहेत.

शत्रूनाश, भौतिक प्रगती आणि मोक्ष यांची प्राप्ती होण्यासाठी पूरक असलेले कांचीपुरम् (तमिळनाडू) येथील श्री अत्तिवरद पेरूमल स्वामी !

‘कांचीपुरम् ही सप्त मोक्षपु-यांपैकी एक पुरी ! तमिळनाडूतील कांचीपुर हे देवळांचे माहेरघर आहे; कारण शिवशक्ती आणि विष्णु यांच्यासह इतर देवतांची येथे १००८ देवळे आहेत.

सनातन संस्थेतर्फे तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांसाठी गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रबोधन

नवे-पारगाव-वारणानगर (जिल्हा कोल्हापूर)  येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी ‘गणेशोत्सव आदर्श आणि वास्तव’ याविषयी प्रबोधन करण्यात आले. सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी हे प्रबोधन केले.

जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाची विविध गुणवैशिष्ट्ये !

भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाच्या इंद्रियकर्मांचा परम निर्देशक (मार्गदर्शक) आहे. त्यामुळे त्याला ‘हृषिकेश’ असे संबोधले जाते. ‘हृषीक’ म्हणजे इंद्रिये. त्यांचा ईश, तो हृषिकेश.

परात्पर गुरु डॉ. आठवले महान आहेत आणि त्यांनी हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास जाणारच आहे ! – जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश

जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश त्यांच्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळेच सर्व कार्य होत आहे. तेच सर्वांचे प्रेरणास्रोत आहेत. आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत.