मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म (भाग १)
नातेवाईकांनी मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म हे श्रद्धापूर्वक आणि विधीवत केल्यास मृत व्यक्तीचा लिंगदेह भूलोकात किंवा मर्त्यलोकात न अडकता, त्याला सद्गती मिळून तो पुढच्या लोकांत जाऊ शकतो.
नातेवाईकांनी मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म हे श्रद्धापूर्वक आणि विधीवत केल्यास मृत व्यक्तीचा लिंगदेह भूलोकात किंवा मर्त्यलोकात न अडकता, त्याला सद्गती मिळून तो पुढच्या लोकांत जाऊ शकतो.
मृत्यूनंतरचे क्रियाकर्म हे श्रद्धापूर्वक आणि विधीवत केल्यास मृत व्यक्तीचा लिंगदेह भूलोकात किंवा मर्त्यलोकात न अडकता…
१.५.२००८ पासून सनातन संस्थेने भाषाशुद्धीची चळवळ आरंभ केली आहे. तिच्यात व्यक्तीगत स्तरावरील प्रयत्न आणि जनजागृती असे दोन्ही भाग आहेत.
संस्कृतनंतर सर्व भाषांत मराठी भाषा अधिक सात्त्विक आहे. प्रायोगिक स्तरावर प्रत्येकाने मराठी भाषा टिकवण्यासाठी कसे प्रयत्न करावेत यावर प्रस्तुत लेखात प्रकाश टाकण्यात आला आहे.
आरंभी फारसी आणि उर्दू भाषांचे आक्रमण सोसलेली आपल्या सर्वांची ‘माय मराठी’ आज तिच्याच पुत्रांच्या आचारविचारांमुळे मरणप्राय अवस्थेत आहे. मराठी माणसाला अंतर्मुख करायला लावणार्या प्रस्तुत लेखातून याविषयी जाणून घेऊया.
आरंभी फारसी आणि उर्दू भाषांचे आक्रमण सोसलेली आपल्या सर्वांची ‘माय मराठी’ आज तिच्याच पुत्रांच्या पाश्चात्त्य आचारविचारांमुळे मरणप्राय अवस्थेत आहे.
इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव आणि भारतीय मनांवर असलेला तिचा प्रचंड पगडा पहाता प्रस्तुत लेखातून अभारतियांना संस्कृत भाषेचे महत्त्व किती आहे आणि स्वभाषेमध्ये असलेल्या अमूल्य, अलौकिक अशा ज्ञानापासून भारतीय किती अनभिज्ञ आहेत, हे लक्षात येते.
‘अखंड भावावस्थेत असणारे, अव्यक्त भावावस्थेत साधकांमध्ये भाव जागृत करणारे, अन् नुसत्या आठवणीनेही साधकांना आधार वाटणारे सनातनचे एकमेव संत म्हणजे पू. भाऊ परब !
प्रयाग (अलाहाबाद) हे उत्तरप्रदेशातील गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या पवित्र अशा ‘त्रिवेणी संगमा’वर वसलेले तीर्थस्थान आहे.