संस्कृत भाषेचे विदेशींनी जाणलेले महत्त्व अन् भारतियांकडून संस्कृतची होणारी अक्षम्य हेळसांड !

इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव आणि भारतीय मनांवर असलेला तिचा प्रचंड पगडा पहाता प्रस्तुत लेखातून अभारतियांना संस्कृत भाषेचे महत्त्व किती आहे आणि स्वभाषेमध्ये असलेल्या अमूल्य, अलौकिक अशा ज्ञानापासून भारतीय किती अनभिज्ञ आहेत, हे लक्षात येते.

अनुभूती

अध्यात्म हा अनुभूतीचा विषय आहे. अनुभव आणि अनुभूती याचे विश्लेषण आपण पाहूया !

अखंड भावावस्थेत असणारे भाऊ (सदाशिव) परबकाका :सनातनचे २६ वे संतरत्न !

‘अखंड भावावस्थेत असणारे, अव्यक्त भावावस्थेत साधकांमध्ये भाव जागृत करणारे, अन् नुसत्या आठवणीनेही साधकांना आधार वाटणारे सनातनचे एकमेव संत म्हणजे पू. भाऊ परब !

मृत्यूच्या क्षणी मुखात नाम असण्याचे महत्त्व

मृत्यू हे एक अपरिहार्य सत्य असून आज ना उद्या प्रत्येक जीवाला त्याच्या प्रारब्धकर्मानुसार तो येतोच ! मरतांना मुखात नाम असण्याचे महत्त्व काय आहे याविषयीचे विवेचन या लेखात केले आहे.

सनातन संस्थेचे ११ वे संत पू. संदीप आळशी !

सनातन संस्थेचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांच्या साधनेतील प्रवासाबद्दलची माहिती, कुटुंबीय आणि साधक यांनी कथन केलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती इत्यादी माहिती या लेखात मांडली आहे.

शाकंभरी पौर्णिमा

प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणार्‍या श्री शाकंभरीदेवीच्या प्रीत्यर्थ पौष मासातील पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.

श्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत)

शिवाला शिवामूठ अर्पण करण्याचे महत्त्व आणि हे व्रत करतांना सूक्ष्मातून नेमकी काय प्रक्रिया घडते, हे या लेखातून जाणून घेऊया.

भारत : विश्‍व संस्कृतीचे उगमस्थान

भारतीय संस्कृतीतूनच विश्वातील सर्व संस्कृतींचा उगम झाला आहे; कारण अनादी कालापासूनच भारतभूमी संत-महात्मे आणि अवतारी महापुरुष यांच्या चरणधुळीने पावन होत आली आहे. भारतीय संस्कृतीने समाजाला दिव्य दृष्टी प्रदान केल्यानेच मनुष्याचा सर्वांगीण विकास होतो.