दक्षिण भारतात हिंदु संस्कृती टिकवून ठेवण्याचे मोलाचे कार्य करणारे विजयनगर साम्राज्य !
पावसाळ्यामध्ये पचनशक्ती मंद असते. खाल्लेले पचले नाही की, रोग होतात. तसे होऊ नये म्हणून भूक लागल्यावरच जेवावे, म्हणजे जेवलेल्या अन्नाचे नीट पचन होते. भूक लागली नसेल, तर शक्य असल्यास उपवास करावा किंवा अत्यंत अल्प प्रमाणात खावे.
