हिंदुत्ववाद्यांचा परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती असलेला कृतज्ञताभाव

मी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपाशीर्वादाने आणि हिन्दु जनजागृती समितीच्या मार्गदर्शनाखाली धर्माचरण करतो. त्यामुळे मी साम्यवाद्यांच्या धमक्यांना खंबीरपणे सामोरे जात आहे…. – अधिवक्ता श्री. अमृतेश एन्.पी.

इतिहासाच्या विकृतीकरणाविरुद्ध निरपेक्ष भावाने लढा देणारे चंदीगड येथील नीरज अत्री यांनी गाठला ६१ टक्के आध्यात्मिक स्तर !

सत्काराला उत्तर देतांना श्री. अत्री अत्यंत नम्रपणे म्हणाले की, मी काही फार मोठे कार्य केलेले नाही. मी माझे कर्तव्य केले. ‘येणार्‍या पिढीला खरा इतिहास कळावा आणि त्यांची सध्या चालू असलेली दिशाभूल थांबावी’, असे मला वाटत होते.

भारतातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक !

वर्ष १९४७ मध्ये १ रुपयाचेही कर्ज नसलेल्या भारतात आज प्रत्येक नागरिक ३२,८१२ रुपयांच्या कर्जाचा भार डोक्यावर वहातो आहे. वर्ष १९४७ मध्ये ३३ टक्क्यांहून अधिक निर्यात करणारा भारत आज १ टक्क्याहून कमी निर्यात करतो आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना श्रीरामाच्या रूपात पहातांना आवड-निवडीचे भान न रहाणे

१८ आणि १९ मे २०१७ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव सोहळा होता. त्या वेळी सप्तर्षि जीवनाडीपट्टी वाचनातून महर्षींनी सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टर सोहळ्याच्या वेळी आले.

नैसर्गिक आपत्तींमध्ये संघटितपणे आपत्कालीन साहाय्य कसे करावे ?

आपद्ग्रस्तांना साहाय्य करण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम घटनेचेे नेमके स्वरूप आणि त्याची व्याप्ती जाणून घ्यावी, उदा. भूकंप झाल्यास तो किती तीव्रतेचा आहे ?, महापुराने किती गावांना वेढले आहे ?

या घटना म्हणजे भयावह आपत्काळाची नांदी नव्हे का ?

गेल्या १ सहस्रो वर्षांत प्रथम धर्मांध आणि नंतर ब्रिटीश राज्यकर्त्यांनी भारतावर राज्य केले. त्या वेळी भारतात बहुसंख्येेने असलेल्या हिंदूंनी विशेष प्रतिकार केला नाही. सध्याची हिंदूंची मानसिकता मृतवत्च आहे.

साधकांनो, येणार्‍या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा !

सध्या चालू असणार्‍या काळाची कल्पना सर्व साधकांना आली आहे. काही साधक, तर महाभयंकर आपत्काळाला प्रसंगी तोंड देऊनही आलेले आहेत. त्यामुळे जसजसा काळ जाईल, तसतशी आपत्काळाची तीव्रता वाढणार आहे.

एका इस्लामी देशात कट्टरवादी संघटनांनी पाठवलेले सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर धादांत खोटे दोषारोप करणारे पत्र

एस्.एस्.आर्.एफ्. ही आध्यात्मिक संशोधन करणारी संस्था आहे. अनेक देशांतील जिज्ञासू एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ वाचून त्यांच्या अध्यात्मविषयक शंकांचे निरसन करून घेत आहेत. एका इस्लामी देशातील काही जिज्ञासूंनीही एस्.एस्.आर्.एफ्.च्या मार्गदर्शनाखाली साधना आरंभली आहे.

नैसर्गिक आपत्तींचा सामना कसा करावा ?

समाजाला आपत्काळात पूर किंवा भूकंप यांसारख्या नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. अशा घटना नैसर्गिक असल्याने समाज सतर्क नसतांना अकस्मात् घडत असतात. पूर आणि भूकंप या प्रसंगांना धीराने तोंड देण्यासाठी काय करावे ?

नॉस्ट्रॅडॅमस, एडगर केस (Edgar Cayce) आणि संत यांची भविष्यवाणी

अनेक संत आणि भविष्यवेत्ते यांनीही सांगितले आहे, कालमहात्म्यानुसार भयानक आपत्काळ येणार आहे. मोठा विनाश करणारे तिसरे महायुद्ध होणार आहे. यात कोट्यवधी लोक मृत्यू पावतील. जगाची अर्धी लोकसंख्या ही पुढील आपत्काळात नष्ट होणार आहे. कितीतरी शहरेच्या शहरे नष्ट होतील.