या घटना म्हणजे भयावह आपत्काळाची नांदी नव्हे का ?

गेल्या १ सहस्रो वर्षांत प्रथम धर्मांध आणि नंतर ब्रिटीश राज्यकर्त्यांनी भारतावर राज्य केले. त्या वेळी भारतात बहुसंख्येेने असलेल्या हिंदूंनी विशेष प्रतिकार केला नाही. सध्याची हिंदूंची मानसिकता मृतवत्च आहे.

साधकांनो, येणार्‍या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा !

सध्या चालू असणार्‍या काळाची कल्पना सर्व साधकांना आली आहे. काही साधक, तर महाभयंकर आपत्काळाला प्रसंगी तोंड देऊनही आलेले आहेत. त्यामुळे जसजसा काळ जाईल, तसतशी आपत्काळाची तीव्रता वाढणार आहे.

एका इस्लामी देशात कट्टरवादी संघटनांनी पाठवलेले सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर धादांत खोटे दोषारोप करणारे पत्र

एस्.एस्.आर्.एफ्. ही आध्यात्मिक संशोधन करणारी संस्था आहे. अनेक देशांतील जिज्ञासू एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ वाचून त्यांच्या अध्यात्मविषयक शंकांचे निरसन करून घेत आहेत. एका इस्लामी देशातील काही जिज्ञासूंनीही एस्.एस्.आर्.एफ्.च्या मार्गदर्शनाखाली साधना आरंभली आहे.

नैसर्गिक आपत्तींचा सामना कसा करावा ?

समाजाला आपत्काळात पूर किंवा भूकंप यांसारख्या नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. अशा घटना नैसर्गिक असल्याने समाज सतर्क नसतांना अकस्मात् घडत असतात. पूर आणि भूकंप या प्रसंगांना धीराने तोंड देण्यासाठी काय करावे ?

नॉस्ट्रॅडॅमस, एडगर केस (Edgar Cayce) आणि संत यांची भविष्यवाणी

अनेक संत आणि भविष्यवेत्ते यांनीही सांगितले आहे, कालमहात्म्यानुसार भयानक आपत्काळ येणार आहे. मोठा विनाश करणारे तिसरे महायुद्ध होणार आहे. यात कोट्यवधी लोक मृत्यू पावतील. जगाची अर्धी लोकसंख्या ही पुढील आपत्काळात नष्ट होणार आहे. कितीतरी शहरेच्या शहरे नष्ट होतील.

अठरा वर्षांनंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे साधना म्हणून तबलावादनाचा सराव चालू केल्यावर झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

‘साधनेचा दृष्टीकोन ठेवून वादनकलेच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करण्याचे महत्त्व आपण जाणून घेतले. आज आपण तबल्याच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या साधिकेला आलेल्या अनुभूती पहाणार आहोत.

धर्मशिक्षणाचा अभाव : स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी पुरुषांनी साजरी केली वटपौर्णिमा

हिंदूंना धर्मशिक्षण न दिले गेल्यामुळे या व्रताचा उद्देश आणि महत्त्व हिंदूंना समजत नाही. या व्रताला स्त्री-पुरुष समानतेच्या अतिशय उथळ आणि तथाकथित संकल्पनांशी जोडले जाते.

पतंजलि योगपीठ आणि गोकुलम गौरक्षण संस्था अमरावती यांच्या वतीने राष्ट्र-धर्म कार्य करणाऱ्यां सनातन संस्थेचा सन्मान

येथील सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ उद्योजक अन् समाजसेवक श्री. लप्पीसेठ जाजोदिया यांच्या वाढदिवसानिमित्त पतंजलि योगपीठच्या वतीने ४ जून या दिवशी धार्मिक, सामाजिक, राष्ट्र यांच्या संदर्भात समर्पित कार्य करणाऱ्यां १२६ संघटनांचा सत्कार अन् सन्मान करण्यात आला.

साधना करून गुरुकृपेने अल्प कालावधीमध्ये समाधानी आणि आनंदी होणारे साधक !

सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करतांना अल्प कालावधीमध्येच मला किती अमूल्य ज्ञान मिळाले आहे, याची मला जाणीव झाली आणि प.पू. डॉक्टरांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

घराला आग लागण्याच्या कठीण प्रसंगात भगवंताने पदोपदी साहाय्य केल्याची पुणे येथील कर्वे कुटुंबियांनी घेतलेली अनुभूती !

बारशाच्या ठिकाणी पोचल्यावर १० मिनिटांतच आमच्या शेजार्‍यांचा मला दूरभाषवरून निरोप आला, आहात तिथून तात्काळ घरी या. तुमच्या घराला आग लागली आहे.