आत्मनिवेदन भक्ती
आत्मनिवेदनाला साधनेत विशेष महत्त्व आहे; कारण याच माध्यमातून आपण अद्वैताचीही अनुभूती घेऊ शकतो.
आत्मनिवेदनाला साधनेत विशेष महत्त्व आहे; कारण याच माध्यमातून आपण अद्वैताचीही अनुभूती घेऊ शकतो.
आमच्या घरात कुलाचाराचे पालन केले जायचे. गुढीपाडवा, गोकुळाष्टमी, गणेशचतुर्थी आदी सण-उत्सव साजरे होत असत. वडील गावातील ‘आरेश्वर मंदिरा’त शंकराची पूजा करायचे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या को-या कागदावर एका बाजूने असलेल्या हस्तलिखितामध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे. त्यांच्या कागदाच्या दोन्ही बाजूंना सुलट असलेल्या हस्तलिखितामधील चैतन्य दोन्ही बाजूंनी प्रक्षेपित होऊन कमाल स्तरावर कार्यरत झाल्याने त्यामध्ये त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात चैतन्य आहे.
‘मनात केवळ साधनेचे विचार असावेत’, यासाठी बाबांनी वर्ष २०१५ मध्ये आमचे नाशिकचे घर आणि वर्ष २०१८ मध्ये त्यांची गावाकडील शेती विकली.
प्राचीन काळात ‘नैनातीवू’ला ‘नागद्वीप’ या नावाने ओळखले जात असे. येथील शक्तीपिठाच्या स्थानी देवीचे एक मंदिर आहे. त्या देवीचे नाव ‘नागपुषाणी देवी’ असे आहे.
वर्ष १९९६ मध्ये सांगली येथे मी सनातनची पहिली गुरुपौर्णिमा अनुभवली आणि तेव्हापासून मी क्रियाशील होऊन सेवेला आरंभ केला.
आजवर वेगवेगळ्या रूपांत आम्हाला भेटलेली आई आता मात्र परमेश्वराशी पूर्णपणे एकरूप झाली आहे. सनातनची संत झाल्यावर आमची आई ही ‘सनातनच्या सर्वच साधकांची आई’ झाली आहे.
एक दिवस मी सहजच पू. आजींच्या खोलीत गेले होते. तेव्हा त्यांनी मला त्यांची वेणी घालायला सांगितले. मी त्यांची वेणी घातली. मला त्यांचे केस रेशमासारखे मऊ लागत होते.
तलैमन्नार येथील शेवटच्या टोकापासून २ कि.मी. चालत गेल्यावर रामसेतूचे दर्शन होते. रामसेतु वरून पाहिल्यास १६ लहान द्विपे एकत्र असल्याप्रमाणे (द्वीपसमुहासारखे) दिसते.
पू. आजी वयोमानामुळे घराबाहेर पडू शकत नाहीत. त्या दैनिक सनातन प्रभात वाचून त्यातील माहिती लक्षात ठेवतात. त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे.